29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024

तौक्ते नंतर ‘यास’

Related

वादळं किंवा चक्रीवादळं ही जगासाठी नवीन नाहीत. आजपर्यंत जगात अनेक ठिकाणी या वादळांमुळे फटका बसला आहे. लोकांची आयुष्य उध्वस्थ झालेली आहेत. आणि भारतालाही या वादळांमुळे मोठ्याप्रमाणावर फटका बसलेला आहे. अगदी ताजी उदाहरणं द्यायची झाली तर २०१९ मध्ये आलेल्या फेनी वादळामुळे ओडिसा आणि नजीकच्या भागात खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते, तसेच २०२० मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण भागात मोठे नुकसान झाले होते, यावर्षी आलेल्या तौक्ते मुळेही महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आणि आता परत एक वादळ तयार झाले आहे आणि त्याचे नाव आहे ‘ यास’. याच यास वादळाच्या निमित्ताने वादळांविषयी घेतलेला आढावा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा