लोकसभा निवडणुकांना तीन वर्षांचा काळ बाकी असला तरी विरोधी पक्षांनी भाजपाला पर्याय देण्यासाठी जुळवाजुळव सुरू केलेली आहे. परंतु बंद पडलेल्या गाडीला सुरू करण्यासाठी अनेक बाजूने धक्का देणाऱ्या मदतकर्त्यांसारखी विरोधी...
कोविड महामारी सुरू झाल्यापासून ठाकरे सरकारचे पैशाचे रडगाणे सुरू आहे. कोर्टकज्जांसाठी, महागड्या वकीलांवर पैशाची उधळण करून द्वेषाचा कंड शमवण्यासाठी ठाकरे सरकारकडे पैसा आहे. परंतु राज्यातल्या शेतकरी - कामकऱ्यांसाठी पैसा...
शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. गेले काही दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. गेल्या आठ दशकांपेक्षा जास्त काळ शिवचरित्राचा प्रचार-प्रसार हाच...
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या त्यांच्या ताज्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट्स’शी केली आहे.
खुर्शीद हे जुने जाणते काँग्रेस नेते आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून...
गेले काही दिवस महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक नार्कोटीक्स कण्ट्रोल ब्युरोच्या विरोधात रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेतायत. लोकांची दिवाळी सर्व न्यूज चॅनेलवर मलिकांचा चेहरा, फुसके बार...
ठाकरे मंत्रिमंडळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी पहाटे १.०६ वाजता अटक झाली. ईडीकडून त्यांना सतत समन्स पाठवण्यात येत असताना ते गेले चार महिने गायब होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी...
जलयुक्त शिवारप्रकरणी ठाकरे सरकारने केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या जलसंधारण विभागाने क्लीनचिट दिलेली आहे. या योजनेमुळे भूजल पातळी स्थिर राहिली, पीकपाणी वाढले आणि शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली, असा अहवाल जलसंधारण...
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांच्या जावयाला गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक करून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली होती. आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक...
नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव गेली अनेक वर्षे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ७ ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सतत काहीना काही कारणांमुळे हा माणूस...
उत्तर प्रदेशची निवडणूक २०२२च्या एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार उत्तर प्रदेशच्या भक्कम आधारावर उभे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा आधार डळमळीत केला तर २०२४...