26 C
Mumbai
Saturday, August 15, 2026

Dinesh Kanji

1232 लेख
0 कमेंट

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान तालिबानांच्या विरुद्ध आहे, असे वाटेल....

‘दलाल’ व्हायरसचा बळी

भाजपाचा तरुण तडफदार नगरसेवक सुनील यादव याचा १ सप्टेंबरच्या पहाटे मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या पन्नाशीत त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या अंत्यदर्शनाला उसळलेली गर्दी आणि सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली देणाऱ्या पोस्टचा...

मुघलांचे अनौरस वारसदार

मुघल राजवटीच्या नावाने अलिकडे अनेकांना उचक्या लागतात. काहींचा उर भरून येतो. केवळ दोनेक पडीक सिनेमे इतकीच कारकीर्द असलेल्या दिग्दर्शक कबीर खानला मुघलांच्या नावाने लागलेली उचकी ताजी आहे. ‘मुघल हे...

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राजकारण एका कडवट वळणावर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतरही भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरू राहणार आहे. पोलिस बळाचा वापर करून ही यात्रा रोखण्याचा ठाकरे सरकारचा...

व्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीच्या राजकारणाला बळ देण्याचा थेट आरोप केला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबाबतचा द्वेष वाढला’, असे सडेतोड...

तालिबानी पिलावळीचा धोका…

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या टेकूवर उभे असलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार तालिबानांच्या धक्क्याने पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. राजधानी काबूल तालिबानांच्या कब्जात आली. राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशाबाहेर पलायन केले. तालिबान राजवटीच्या भयामुळे स्थानिक...

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर कश्मीर खोरे तिरंग्याच्या रंगात रंगलेले जगाने पाहिले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर कश्मीर खोऱ्याचे हे परिवर्तन दिसू लागले आहे. हा बदल सूक्ष्म नसून ठसठशीत आहे. जुलै...

अखंड भारताचे स्वप्न अधुरे…

आज अखंड भारत स्मरण दिवस. ७४ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरण आणि सत्तालोलुप धोरणांमुळे देशाचा एक भूभाग कट्टरतावाद्यांच्या झोळीत टाकण्यात आला. धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी झाली. सीमावर्ती भागात मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये...

संसदेतील तमाशा, पवारांची घुसमट

संसदेचे वरीष्ठ सदन मानल्या जाणाऱ्या राज्यसभेत काल गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. माध्यमांमध्ये त्याची प्रचंड चर्चाही झाली. लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात झालेल्या या तमाशामुळे देशाची मान खाली गेली. महाराष्ट्रातील जाणते नेते...

नव्या युतीच्या फुसकुल्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात नव्या समीकरणाची कुजबुज सुरू आहे. हे दोन्ही नेते कधी काळी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात सक्रीय होते. त्याकाळी...

Dinesh Kanji

1232 लेख
0 कमेंट