31 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट

मातोश्रीवर या, भाजपाचे तिकीट मिळवा

उबाठा गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंना नारळ दिला आहे. त्या आता भाजपाच्या तिकीटावर दादरा- नगर हवेलीची निवडणूक लढवणार आहेत. २०२१ च्या फेब्रुवारीमहिन्यात खासदार मोहन डेलकर यांनी मरीन...

मविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी

मविआची सत्ता गेल्या पासून उबाठा गटाच्या नेत्यांमध्ये बेताल बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यांचे नेतृत्वही उद्धव ठाकरेच करतायत. ‘ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तिकीटासाठी दिल्ली समोर...

आंदोलन संपले, चाळे सुरू…

राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला न्याय दिला. विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून १० टक्के आरक्षण मंजूर करून घेतले. जे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला झेपले नाही ते करून दाखवले. त्यामुळे जे लोक...

‘खोके’ सिझन-२ सुरू…

खोक्यांच्या आरोपांचा आता सिझन-२ सुरू झालेला आहे. सुरूवात उबाठा शिवसेनेकडून झाली. अलीकडे ते शांत झाले होते. आता ही बोंब दुसऱ्या बाजूने ठोकली जाते आहे. ओम राजे निंबाळकर यांच्या खासदारकीचे...

रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिव लोकसभा मतदार संघातील कळंब येथे सभा झाली. त्या सभेत निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाजपा नेते नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्वीट केला होता....

लवासाची जखम पुन्हा भळभळली…

लोकसभेच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना लवासाची जखम पुन्हा एकदा भळभळली आहे. सुरूवातीपासून याप्रकरणी कायदेशीर लढाई लढणारे याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ...

महाराष्ट्राच्या राजकारणात कुछ कुछ होता है!

छत्रपती संभाजी नगरच्या जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांचे तडाखेबंद भाषण झाले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी तोफ डागली. परंतु शरद पवार यांच्याबद्दल...

मविआतला भाजपाचा एजण्ट कोण?

भाजपाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली. तरी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरत नाही. अजून काथ्याकुट संपत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील सुंदोपसुंदी बाहेर काढली आहे....

फडणवीसांनी उलघडली कालचक्राची गती !

लोकसभा निवडुका जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आणि मतदारसंघ जर कोणता असेल तर तो एकमेव बारामती मतदारसंघ आहे....

आता एसआयटीची गरज काय?

अल्पसंख्यकांचे राजकारण करण्यासाठी शरद पवारांनी कायम हिंदुत्वाला विरोध केला. परंतु फक्त एवढेच कारण नाही. हिंदुत्वाची भावना जेव्हा जेव्हा प्रबळ झाली, तेव्हा जातीच्या राजकारणाचा बाजार उठला. जातीच्या समीकरणातून सत्तेच्या राजकारणापर्यंत...

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट