31 C
Mumbai
Saturday, December 20, 2025

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट
00:10:35

शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?

विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून या पदासाठी राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता आहे....

शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?

विधीमंडळात सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून या पदासाठी राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता...

उद्धवजी कृपा करा,मुंबईकरांच्या ‘मेट्रो स्वप्ना ‘शी खेळू नका….

सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कारभार यू-टर्न, स्थगिती आणि सूडाच्या कारवायांपुरता मर्यादीत राहिला. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, वनीकरण असे फडणवीस सरकारचे अनेक महत्वाचे प्रकल्प आणि उपक्रम त्यांनी बासनात...

उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….

मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्याचे वास्तव अजून पचलेले दिसत नाही. शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज आपली खदखद पुन्हा व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

अडीच वर्षे वरवंटा फिरवून उद्धव ठाकरे पुन्हा सुसंस्कृतपणाच्या कोशात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी फेसबुक लाईव्हवर जनतेशी संवाद साधताना राजीनामा दिला. मंत्रिमंडळ बैठकीत मित्रपक्षांचे आभार मानून त्यांनी याचे संकेत दिले होते. अडीच वर्षाच्या कारभारानंतर उद्धव ठाकरे...

अडीच वर्ष वरवंटा चालवून उध्दवजी पुन्हा सुसंस्कृतपणाच्या कोशात

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे डोळे पाणावले, शिवसैनिक हेलावले अशाप्रकारच्या बातम्यांची पेरणी सुरू झाले. वस्तुस्थिती वेगळी आहे, सुडचक्र थांबले आहे. महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतलाय. पाहा @NewsDanka चा...

अडीच वर्षात घडले नाही, ते आता घडतंय…

आमदार गुवाहाटीला गेल्यापासून शिवसेनेत आमुलाग्र बदल होताना दिसत आहे. जे गेल्या अडीच वर्षात घराबाहेर पडत नव्हते ते पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. सत्ता जातेय ही...

जे अडीच वर्षात घडले नाही, ते आता घडतंय…

आमदार गुवाहाटीला गेल्यापासून शिवसेनेत आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. जे गेल्या अडीच वर्षात घराबाहेर पडत नव्हते ते पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. सत्ता जातेय ही...

अपात्रास्त्र निकामी, ११ जुलैच्या आत गेम होणार?

संख्याबळ गमावलेल्या महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर पेच काढून सरकार टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधानसभेत तिन्ही पक्ष आणि अपक्ष मिळून १७० आमदारांचा सरकारला पाठिंबा होता. परंतु त्यापैकी सुमारे ५०...

आनंद दिघेंच्या चेल्याला कोण घाबरवतंय ?

ज्यांनी आयुष्यात कधीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही, राडे केले नाही, ते संजय राऊत आयुष्यभर शिवसेनेसाठी राडे करून नेते बनलेल्या एकनाथ शिंदे यांना दम देतायत. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष वेगळ्या वळणावर...

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट