28 C
Mumbai
Monday, April 13, 2026

Mruga Banaye

39 लेख
0 कमेंट

उद्धव ठाकरे ‘या’ प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील का?

बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसरा आणि शिवसेनेचा मेळावा हे गेल्या अनेक वर्षांपासूनच समीकरण आहे. मात्र, शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यांच्यात होत असलेल्या वादात आणखी भर पडली...

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस आहे. नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकारणातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेतच पण २०१४ साली नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आणि त्या...

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

माणसं देश बदलतात. त्यामागे अनेक कारणं असतात. नोकरी, उद्योग, शिक्षण अशी अनेक कारणं असतात. लोक दुसऱ्या देशात जातात आणि अनेकदा तिथेच स्थायिक होतात. जगात असंच एक बेटसुद्धा आहे. जे...

दहशतवादाला चीन घालतोय खतपाणी

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अब्दूल रौफ अजहर याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांकडे मांडला होता. मात्र, चीनने यात आडकाठी करत हा प्रस्ताव रोखून धरला...

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगलादेश

आर्थिक संकट म्हटलं आणि त्यातही भारताचा शेजारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाकिस्तान किंवा मग श्रीलंका. पण आता तिसराच देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे आणि तो देश...

जनहितार्थ, लोककल्याणार्थ

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि रखडलेले प्रस्ताव असतील, सामान्यांसाठीचे निर्णय असतील ते एकापाठोपाठ घेण्याचा धडाका या सरकारने लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ...

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर टीका केली. तसेच शिवसेनेचा बाप,...

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. रानिल विक्रमसिंघे १३४ मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार...

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे टीसींशी रोज होत आहेत वाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने शिथिल करायला सुरुवात केली असली तरी सामान्य नागरिकांना अजूनही रेल्वे प्रवासाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळेच सर्वसामान्य नागरीक वैतागले असून प्रवास करू द्या,...

Mruga Banaye

39 लेख
0 कमेंट