34 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025

ndadmin

43461 लेख
285 कमेंट

संविधान दिनी चर्चा व्हावी असमानता दाखविणाऱ्या शरिया कायद्याची!

श्रीकांत पटवर्धन आज २६ नोव्हेंबर – संविधान दिवस. आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना आमच्या संविधान सभेने स्वीकृत करून भारताच्या नागरिकांना अर्पित केली होती. आज या घटनेला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वरील प्रश्न उपस्थित करणारे लेख – मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांतून आज आलेले आहेत, ही अर्थात चांगली गोष्ट आहे. (“संविधानातील उद्दिष्टे काश साध्य...

एक डॉक्टर खुनशी, दहशतवादी कसा असू शकतो? हे आहे त्याचे उत्तर

श्रीकांत पटवर्धन  दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या संदर्भात पकडले गेलेले सर्व आरोपी मुस्लीम आहेत. त्यातील बरेच डॉक्टर, उच्च शिक्षित ही आहेत. बऱ्याच जणांना डॉक्टर दहशतवादी , खुनशी कसा असू शकतो ? असे प्रश्न...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वंदे मातरम’चं महत्त्व का विषद केलं?

२६ ऑक्टोबर २०२५ च्या “मन की बात” मधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक फार महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे, आणि त्यासंबंधी सूचनाही मागवल्या आहेत. विषयाला हात घालण्यापूर्वी प्रथम त्यांच्या भाषणातील...

शिल्पा शेट्टी आणि राहुल गांधी यांना वेगळा न्याय का ?

सध्या वृत्तपत्रांतून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या परदेश वारीचे प्रकरण चर्चेत आहे. कुठल्याशा साठ कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये हे दोघे पती पत्नी अडकलेले असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी यांना परदेश प्रवासाची अनुमती नाकारली. “प्रथम कोर्टाकडे साठ  कोटींची रक्कम अनामत म्हणून जमा करा, मगच परदेश प्रवासाच्या अनुमतीचा विचार केला जाईल”, -...

राहुल गांधी यांचे “मतचोरी”चे बेलगाम आरोप आणि कायदेशीर वस्तुस्थिती

श्रीकांत पटवर्धन “मतचोरीचा एटमबॉम्ब आम्ही भाजपवर फेकला होता, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फेकणार आहोत. भाजपने मतचोरी करून निवडणुका कशा जिंकल्या हे उघड करू. मग मोदींना चेहरा दाखवायला ही जागा शिल्लक राहणार...

आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, यावर न्यायालय ठाम का नाही?

श्रीकांत पटवर्धन एस आय आर प्रकरणी जी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, त्यामधील ही नवी घडामोड निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल. आधार कार्ड – हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, हे निवडणूक आयोगाने...

राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र द्यावेच लागेल; कायदाच तसे म्हणतो

श्रीकांत पटवर्धन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन, राहुल गांधीनी केलेल्या सर्व आरोपांना स्पष्ट, सडेतोड उत्तर दिले. शेवटी त्यांनी राहुल यांना सात दिवसात शपथपत्राद्वारे, पुराव्यासह आरोप...

सर्वोच्च न्यायालय दरवेळी राहुल गांधींना अतिसौम्य वागणूक का देते ?

सच्चा भारतीय असे बोलणार नाही” – अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने चीन संबंधी टिप्पणीवरून राहुल गांधी यांना फटकारले. राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने...

मतदार याद्यांच्या पुनर्तपासणीचे विरोधक घुसखोरांचे समर्थक आहेत काय?

सध्या बिहार मध्ये त्या राज्यात नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तिथल्या मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु होत आहे. बिहारमध्ये या आधीची अशी विशेष तपासणी २००३...

“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?

रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या उद्देशिकेत  घालण्यात आलेल्या वरील दोन शब्दांवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि ते हटवण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले  आहे. यावरून...

ndadmin

43461 लेख
285 कमेंट