30 C
Mumbai
Saturday, May 2, 2026

ndadmin

47715 लेख
285 कमेंट

शिल्पा शेट्टी आणि राहुल गांधी यांना वेगळा न्याय का ?

सध्या वृत्तपत्रांतून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या परदेश वारीचे प्रकरण चर्चेत आहे. कुठल्याशा साठ कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये हे दोघे पती पत्नी अडकलेले असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी यांना परदेश प्रवासाची अनुमती नाकारली. “प्रथम कोर्टाकडे साठ  कोटींची रक्कम अनामत म्हणून जमा करा, मगच परदेश प्रवासाच्या अनुमतीचा विचार केला जाईल”, -...

राहुल गांधी यांचे “मतचोरी”चे बेलगाम आरोप आणि कायदेशीर वस्तुस्थिती

श्रीकांत पटवर्धन “मतचोरीचा एटमबॉम्ब आम्ही भाजपवर फेकला होता, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फेकणार आहोत. भाजपने मतचोरी करून निवडणुका कशा जिंकल्या हे उघड करू. मग मोदींना चेहरा दाखवायला ही जागा शिल्लक राहणार...

आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, यावर न्यायालय ठाम का नाही?

श्रीकांत पटवर्धन एस आय आर प्रकरणी जी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, त्यामधील ही नवी घडामोड निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल. आधार कार्ड – हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, हे निवडणूक आयोगाने...

राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र द्यावेच लागेल; कायदाच तसे म्हणतो

श्रीकांत पटवर्धन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन, राहुल गांधीनी केलेल्या सर्व आरोपांना स्पष्ट, सडेतोड उत्तर दिले. शेवटी त्यांनी राहुल यांना सात दिवसात शपथपत्राद्वारे, पुराव्यासह आरोप...

सर्वोच्च न्यायालय दरवेळी राहुल गांधींना अतिसौम्य वागणूक का देते ?

सच्चा भारतीय असे बोलणार नाही” – अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने चीन संबंधी टिप्पणीवरून राहुल गांधी यांना फटकारले. राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने...

मतदार याद्यांच्या पुनर्तपासणीचे विरोधक घुसखोरांचे समर्थक आहेत काय?

सध्या बिहार मध्ये त्या राज्यात नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तिथल्या मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु होत आहे. बिहारमध्ये या आधीची अशी विशेष तपासणी २००३...

“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?

रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या उद्देशिकेत  घालण्यात आलेल्या वरील दोन शब्दांवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि ते हटवण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले  आहे. यावरून...

सिंधू जल वाटप करार – नुसता स्थगित नव्हे, रद्दच करणे योग्य ?

१९ सप्टेंबर १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला हा करार जगातील अशा प्रकारच्या कुठल्याही करारांपेक्षा अधिक यशस्वी आणि सर्वात जास्त काळ टिकलेला करार मानला जातो. नव्हे, तो तसा आहे....

…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क – “संसदेने हा कायदा संमत केला असला, तरी आम्ही त्याची अंमलबजावणी राज्यात करणार नाही....

औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?

“छावा” चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर विशेषतः त्याच्या अभूतपूर्व यशानंतर बऱ्याच जणांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील `खुलताबाद` या ठिकाणी असलेल्या औरंगझेबाच्या कबरीकडे वळणे साहजिक आहे. ज्या औरंग्याने आमच्या लाडक्या छत्रपतींचा चाळीस...

ndadmin

47715 लेख
285 कमेंट