31.2 C
Mumbai
Sunday, June 14, 2026

ndadmin

48952 लेख
285 कमेंट

पश्चिम रेल्वेची सुरुवात झाली; मध्य रेल्वेच्या जमिनी बळकावणाऱ्यांना कधी हटवणार ? 

श्रीकांत पटवर्धन पश्चिम रेल्वेने  गरीब नगर, बांद्रा पूर्व येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईने सुमारे ५२०० चौरस मिटर जागेवरील सुमारे ५०० बेकायदेशीर झोपड्या हटवल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत असताना , दुसरीकडे मध्य...

सत्तापालट ?  नव्हे, हे तर बंगाल चे सांस्कृतिक पुनर्जागरण

श्रीकांत पटवर्धन “हे नवबालका, जन्माच्या प्रथम शुभ क्षणी दाखव तुझ्या नव्या स्वरुपाची झलक !” - रवींद्रनाथ टागोरांनी या काव्यपंक्ती बंगालच्या नित्यनूतन, चिरतरुण स्वत्वाच्या आविष्काराला आवाहन करण्याच्या हेतूने लिहिल्या. बंगालमध्ये पारंपारिकरित्या हे...

एकसंध हिंदू समाज हीच सशक्त भारताची ओळख

श्रीकांत पटवर्धन एकसंध हिंदू समाज, हा विचार करताना आपल्या मनात हिंदुत्वाची व्याख्या अगदी स्पष्ट, तर्कशुद्ध आणि काटेकोर असणे गरजेचे आहे. इ.स. १९२२ -२३ च्या सुमारास,  स्वा. सावरकर यांच्या “हिंदुत्व” या ग्रंथाचे हस्तलिखित अधिवक्ता वि.वि.केळकर यांच्या मार्फत नागपुरात डॉ. हेडगेवार यांच्या हाती लागले होते,  त्यातील विचारांनी प्रभावित होऊन, पुढे त्यांनी रत्नागिरीत जाऊन सावरकरांची प्रत्यक्ष भेट ही घेतली होती. हिंदू संघटन...

सर्वोच्च न्यायालयाची पश्चिम बंगाल सरकारला पुन्हा एकदा चपराक !

जिज्ञासूंनी या आधीचा दि. २२ फेब्रुवारीचा लेख वाचावा. आम्ही त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पश्चिम बंगाल च्या एस आय आर मधील हस्तक्षेपावर थोडी कठोर टीका केली होती. पण कालच्या सर्वोच्च न्यायालयामधील...

एस आय आर मध्ये अनावश्यक ‘सर्वोच्च’ हस्तक्षेप

श्रीकांत पटवर्धन पश्चिम बंगाल मधील मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचा प्रश्न तृणमूल च्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी जणू काही प्रतिष्ठेचा केला. २००२ च्या याद्यांशी पडताळून पाहिल्यास ज्यांचे नागरिकत्व – आणि त्यामुळे अर्थात...

भारतात संमिश्र नव्हे हिंदू संस्कृतीच! त्यामुळे ‘वंदे मातरम’ला विरोध चालणार नाही!

"संमिश्र संस्कृती" ! हा शब्द आपल्या राज्य घटनेच्या अनुच्छेद ५१ (क) (च) मध्ये वापरला आहे. "आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे" - हे नागरिकांचे मुलभूत कर्तव्य...

यूजीसीच्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा निर्णय योग्यच!

श्रीकांत पटवर्धन विद्यापीठ अनुदान आयोगाने अलीकडेच १३ जानेवारी २०२६ रोजी अधिसूचित केलेले अधिनियम बरेच वादग्रस्त ठरले. बऱ्याच राज्यांमध्ये त्या नियमांच्या विरोधात जनआंदोलने सुरु झाली. येत्या १ फेब्रुवारी रोजी “भारत बंद” ची हाकही दिली गेली होती. तथापि त्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च...

…तेव्हा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी घेतला होता खरपूस समाचार!

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक विवेक रंजन अग्निहोत्री - काश्मीर फाईल्स चे निर्माते - यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आत्ता त्यांचा विषय निघण्याचे कारण असे, की त्यांना...

‘त्या’ इमारतींच्या पुनर्विकासाच्या आड येतय संरक्षण विभागाचे आडमुठे धोरण ?

श्रीकांत पटवर्धन साधारण १४ वर्षांपूर्वी १८ मे २०११ रोजी निघालेल्या संरक्षण विभागाच्या एका परिपत्रकामुळे संरक्षण आस्थापनांच्या परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न जटील बनला होता. नव्हे, त्या आस्थापनांपासून ५०० मीटर परिसरातील इमारतींचा...

संविधान दिनी चर्चा व्हावी असमानता दाखविणाऱ्या शरिया कायद्याची!

श्रीकांत पटवर्धन आज २६ नोव्हेंबर – संविधान दिवस. आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना आमच्या संविधान सभेने स्वीकृत करून भारताच्या नागरिकांना अर्पित केली होती. आज या घटनेला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वरील प्रश्न उपस्थित करणारे लेख – मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांतून आज आलेले आहेत, ही अर्थात चांगली गोष्ट आहे. (“संविधानातील उद्दिष्टे काश साध्य...

ndadmin

48952 लेख
285 कमेंट