27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025

ndadmin

38288 लेख
285 कमेंट

“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?

रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या उद्देशिकेत  घालण्यात आलेल्या वरील दोन शब्दांवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि ते हटवण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले  आहे. यावरून...

सिंधू जल वाटप करार – नुसता स्थगित नव्हे, रद्दच करणे योग्य ?

१९ सप्टेंबर १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला हा करार जगातील अशा प्रकारच्या कुठल्याही करारांपेक्षा अधिक यशस्वी आणि सर्वात जास्त काळ टिकलेला करार मानला जातो. नव्हे, तो तसा आहे....

…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क – “संसदेने हा कायदा संमत केला असला, तरी आम्ही त्याची अंमलबजावणी राज्यात करणार नाही....

औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?

“छावा” चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर विशेषतः त्याच्या अभूतपूर्व यशानंतर बऱ्याच जणांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील `खुलताबाद` या ठिकाणी असलेल्या औरंगझेबाच्या कबरीकडे वळणे साहजिक आहे. ज्या औरंग्याने आमच्या लाडक्या छत्रपतींचा चाळीस...

आरक्षण हा मुस्लिमांसाठी सर्वोत्तम उपाय आहे?

श्रीकांत पटवर्धन मुस्लिमांसाठी सामाजिक न्यायाचा विचार करताना आपल्याला केवळ आरक्षणाचा विचार करून चालणार नाही, त्याऐवजी शिक्षण, आर्थिक सबलीकरण, आणि एकूणच त्या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक धोरणे यांचा अवलंब केल्याखेरीज त्या समुदायाची...

रोहिंग्या निर्वासितांना `शिक्षणाचा हक्क` देऊन देशाची धर्मशाळा करायचीय का?

राजधानी नवी दिल्ली येथील तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांच्या तथाकथित `शिक्षणाच्या हक्कांसाठी` काहीजण जनहित याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. या रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना आधार कार्ड किंवा नागरिकत्व...

बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कणखरपणे हाताळला जाईल?

अमेरिकेत ट्रम्प यांनी अलीकडेच अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लगेचच त्या देशातील अवैध स्थलांतरितांना हुडकून देशाबाहेर घालवून देण्याच्या कारवाईला उच्च प्राथमिकता देण्याचे ठरवले आहे. योग्य कागदपत्रे नसलेले सुमारे १८००० भारतीयही...

भारताशी पंगा बांगलादेशला परवडणारा नाही!

श्रीकांत पटवर्धन गेल्या वर्षभरामध्ये बांगला देशात हिंदू व इतर अल्पसंख्यांच्याविरुद्ध २२०० हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे. नोंद न होऊ शकलेल्या लहानमोठ्या घटना आणखीही असतील. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय या सर्व परिस्थितीवर...

१९९१चा प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा म्हणजे न्यायाच्या मार्गात ठोकलेली पाचर…

श्रीकांत पटवर्धन सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीमध्ये जे नवे आदेश दिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याचा परामर्श घेण्याची वेळ आलेली आहे. जनसामान्यांना...

अहो चिदंबरम… जे हिंदूंचे आहे ते त्यांना मिळायला नको का?

श्रीकांत पटवर्धन   “हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे ?” – हे शीर्षक आहे पी. चिदंबरम यांच्या दि. ८ डिसेंबर २०२४ च्या लोकसत्तेतील लेखाचे. ह्यांत चिदंबरम अर्थातच प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट १९९१...

ndadmin

38288 लेख
285 कमेंट