अनाथ मुलांची परवड ही देशापुढील एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी 'स्वनाथ' फाऊंडेशनसारखी संस्था तळमळीने कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याविषयी सांगत आहेत, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय...
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा नागरिकांना इशारा
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी लोकांना काबूल विमानतळावरून प्रवास...
अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काहीच दिवसात तालिबान्यांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील गरीबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करणाऱ्या टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद आणि त्याच्या कॅमेरामनला तालिबान्यांनी...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत ज्यांच्या नेतृत्वाखाली राडेबाजी झाली, त्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी आता संस्कारांबद्दल बोलण्यास सुरुवात केली आहे.
एका कार्यक्रमात...
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी ,पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल...
दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं पोलीस निरीक्षकाला भोवल्याचं दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून बदली...
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने आता सरकार बनवण्याची जोरदार तयारी केली आहे. मंत्र्यांची नावं फायनल केली जात आहेत. काही अंतरिम मंत्रिपदंही दिली जात आहेत. अल जजीरा चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने...
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन...
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला...
जम्मू-काश्मीर हे राज्य कायमच भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक राहिले आहे. जम्मू-कश्मीर राज्याची बहुतांशी अर्थव्यवस्था ही केवळ त्याच्यावर अवलंबून आहे. दरवर्षी भारतातील आणि परदेशातील हजारो नागरिक जम्मू काश्मीर मध्ये...