भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मराठा आरक्षण विषयात बाजू मांडावी असे मत मराठा आरक्षण कृती उपसमितीची अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले...
मंगळवारी टूलकिटच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीकडून आक्रमकपणे काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राष्ट्रीय सचिव असणारे सुनील देवधर यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची...
तौक्ते चक्रीवादळ आता गुजरातमध्ये घोंघावू लागले असले तरी महाराष्ट्रात या वादळाने मोठे नुकसान केले. विशेषतः वीजपुरवठ्यावर वादळाचा मोठा परिणाम जाणवला. तारा तुटल्यामुळे आणि वीजेचे खांब कोसळल्यामुळे जवळपास २० लाख...
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार अधिक काळासाठी काम करणे अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे, आणि कोविड-१९ मुळे ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
एन्वायर्मेंट इंटरनॅशनल या नियतकालिकात कामाच्या तासांशी निगडीत झालेल्या...
भारतीय जनता पार्टीने टूलकिटच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलेच घेरले आहे. भाजपाचे राज्य आणि देश पातळीवरचे अनेक नेते हे काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी तर...
महाराष्ट्रामध्ये कोविड पाठोपाठ म्युकरमायकॉसिस या आजाराने देखील धुमाकुळ घालायला सुरूवात केली होती. मात्र ठाकरे सरकारकडून हा आजार केवळ ग्रामीण भागात असल्याचे सांगितले जात होते. मात्र नागपूर आणि मुंबईतील वाढत्या...
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय सरकारकडून आखले जातायेत. अशात दिल्लीचे...
नुकताच तौक्ते चक्रीवादळाचा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टील बसला होता. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले, परंतु सध्या सर्वांसाठी सुखद बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाचा मान्सून वेळेवर म्हणजेच २१...
फरार झालेल्या कुस्तीगीरासाठी पोलिसांकडून शोधमोहीम
भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर सुशीलकुमार सध्या फरार असून त्याला पकडण्यासाठी १ लाखाचे इनाम लावण्यात आले असून त्याचा सहकारी अजय याच्यावर ५० हजारांचे इनाम लावले गेले...
राज्यात कोविडचे रुग्ण वाढू लागल्यामुळे सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. त्याबरोबरच सरकारने धडाक्याने निर्णय घेत दहावीची शालांत परिक्षा देखील रद्द केली होती. मात्र त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचा नवा प्रश्न निर्माण...