25 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरबिजनेस

बिजनेस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये २० उद्योगांशी करणार चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी" दावोस येथे उद्योग दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाले असून या परिषदे दरम्यान मुख्यमंत्री...

डिमॅट खात्यांच्या संख्येत झाली दणदणीत वाढ

शेअर ट्रेडिंगसाठी वापरल्या जाणार्‍या डिमॅट खात्यांच्या संख्येत दणदणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्ये डिमॅट खात्याची संख्या १०. ८ कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर...

सणांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री सुसाट

सणांच्या काळात मागणी वाढल्याने देशातील प्रवासी वाहनांची सुसाट विक्री झाली आहे. प्रवासी वाहनांची घाऊक विक्री गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये २३ टक्क्यांनी वाढून ९,३४,९५५ युनिट...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालेल. या ६६ दिवसांत २७ बैठका होणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री...

जी-२० मध्ये भारताच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विश्वास

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी भारताबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे. जग आर्थिक मंदी आणि अनेक संकटांचा सामना करत आहे पण जी-२०...

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

सध्या ऑटो सुरु झाला आहे. वाहने प्रदर्शित लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ती एलएमएलची स्कूटर. स्कूटर व्यवसायातून बाहेर...

व्हिडिओकॉनचे धूत यांना कर्ज फसवणुकी प्रकरणी आणखी एक झटका

व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांच्यावर आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती यापूर्वी, या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने बँकेच्या अधिकारी चंदा कोचर...

नोटाबंदीला सदोष ठरवणाऱ्या ३ डझनपेक्षा जास्त याचिका फेटाळल्या

मोदी सरकारने २०१६ मध्ये देशात लागू केलेल्या नोटाबंदीचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. नोटाबंदीला चुकीचे आणि सदोष ठरवणाऱ्या ३ डझनहून अधिक याचिका...

मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य

सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे . केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले...

२०३० पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील

भारताला ऑटोमोबाईल उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुढील दोन वर्षांत या क्षेत्राची वाढ दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आहे. वाहन उद्योगाची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा