गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात...
शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची बातमी खरी असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे...
गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकारने मात्र कठोर भूमिका घेत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून...
भारतातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली येथे तेलतुंबडेला...
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे...
महाराष्ट्रात महिला अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच बीड जिल्ह्यातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याची घटना बीड...
मणिपूरमध्ये शनिवारी (१३ नोव्हेंबर) सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात एक ऑफिसर, चार जावन आणि ऑफिसर यांची पत्नी आणि मुलगा ठार झाले आहेत. म्यानमार...
"न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. हे धोकादायक असून, हे सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं." असे आवाहन...
भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीने मांडला ठराव
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मुंबई भाजपच्या कार्यकारिणीने केला आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये तीन लाख...