29 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

एकनाथ शिंदेनाही राज यांचे वावडे?

मनसेचा महायुतीत समावेश असता तर कदाचित मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नसता, अशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनसेला...

महापालिका निवडणूक; ठाकूर कंपनीचे साम्राज्य खालसा होणार?

विधानसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाची लाट होती. अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यात मजबूतीने उभा असलेला वसई-विरारमधील ठाकूर कंपनीचा किल्ला या लाटेत उद्धस्त झाला. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र...

‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?

भारताच्या सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेले, त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कऱणारे अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांना मावळते अध्यक्ष जो...

फडणवीसांच्या जय जयकाराची स्क्रीप्ट नेमकी कोणाची?

राजकारणातील मुंगळे कायम सत्तेच्या गुळाला चिकटण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र वारंवार पाहायला मिळाले आहे. मविआच्या सत्ता काळात देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याची...

बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची?

बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. भारतात बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार बनून बसले आहेत. रोहिंग्या बांगलादेशींना हुसकावले नाही तर इथे सुद्धा ते संख्या वाढवून...

द बीड स्टोरी…

पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील संपन्न भाग मानला जातो, तसा काही मराठवाड्याचा लौकिक नाही. बीड इथला एक जिल्हा जिथे कोट्यवधी रुपये खर्च करून रश्मिका मंदाना...

सात महिने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण आला. राष्ट्रवादी शपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराडच्या विरोधात फक्त खंडणीचा...

फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद अवघ्या चार महिन्यात इतिहासजमा होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला जनतेने उदंड यश दिले. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे...

झाकोळलेला हिरा…

यूपीए सरकारच्या काळात दोनदा पंतप्रधान पद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. अर्थमंत्री म्हणून राजकारणात पदार्पण आणि त्यानंतर थेट...

बांगलादेशींना हाकलण्यासाठी सरकार सज्ज… जनता सजग आहे काय?

महाराष्ट्रात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहींग्यांना हाकलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सज्ज झाले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान याचे संकेत मिळाले. सरकारच्या वतीने यासाठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा