भारतातील मुस्लीमांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीला एक गठ्ठा मतदान करूनही देशात भाजपाची सत्ता आली. काँग्रेसची परीस्थिती सुधारली तरीही त्यांना विरोधातच बसावे लागले. तेच चित्र...
राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण...
संसद ते विधिमंडळ सर्वत्र फेक नरेटीव्हचा सुळसुळाट आहे. विरोधकांच्या नरेटीव्ह अस्त्रावर सत्ताधारी सतत बोलतायत. परंतु प्रत्यक्षात या अफवा पसरवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही....
महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना मुंबईतील नाईट लाईफची चिंता करणारे उबाठा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे सध्या मुंबईतील बहुमजली झोपडयांची चिंता वाहतायत. बहुमजली झोपड्या एसआरएसाठी पात्र...
सुमार क्षमता आणि मर्यादित बकूब असलेले लोक जेव्हा संघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये महत्वाच्या पदावर असतात तेव्हा नेमकं काय होते त्याचा अनुभव सध्या भाजपाचा कार्यकर्ता घेतो...
लोकसभा अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. इंडी आघाडीने त्यांच्या विरोधात के.सुरेश यांना उमेदवारी दिली होती. परंतु आवाजी मतांनी बिर्ला यांची निवड...
मराठा आंदोलना दरम्यान जाती जातीत तेढ वाढवणारे जे अनुचित प्रकार झाले, त्याची पुनरावृत्ती ओबीसीने टाळण्याची गरज आहे. आरक्षणासाठी किंवा कोणत्याही मागणीसाठी कायद्याच्या चौकटीत आंदोलन...
भारतात सुरू झालेल्या दोन महत्त्वाच्या महाप्रकल्पांना काँग्रेस आणि काँग्रेसच्या इको-सिस्टीमने विरोध करायला सुरूवात केलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प भारताला नवी आर्थिक उंची मिळवून देणारे...