पाच राज्यांतील निवडणुकीचे तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने असलेले राखले, जमेल तितकी भरही टाकली. आसामचा गड राखला,...
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी लोक मरतायत. रेमडेसीवीर हे इंजेक्शन बड्या बड्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. अहमदनगरमध्ये संतप्त जमावाचा मोर्चा निघाला. अनेक...
महाराष्ट्रात वातावरण भयंकर आहे. ज्येष्ठ पत्रकार-लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’, या नाटकाचे शीर्षक आठवावे इतकी भयंकर परीस्थिती. देशात कोरोनाची लाट...
हायकोर्टाच्या दट्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पायउतार झाले आहेत. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात अशी बदनामी क्वचितच एखाद्या गृहमंत्र्यांच्या वाट्याला आली असेल. पक्षीय भावनेने पछाडलेला अत्यंत...
‘नावडतीचे मीठ अळणी’, अशी एक म्हण आहे मराठीत. अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेवाद्वीतीय संपादक गिरीश कुबेर यांच्या मोदीद्वेष्ट्या अग्रलेखांचा घाणा पाहून ही म्हण आठवल्याशिवाय...
महाराष्ट्रात १०० कोटींचा मामला गाजतोय. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर महाविकास आघाडीत खळबळ आहे. अनेकांची फे फे उडाली. अधेमधे फेसबुकवर दर्शन देणारे मुख्यमंत्री उद्धव...
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झालेली दिसते. एपीआय सचिन वाझे यांचे प्रताप शिवसेनेला जड जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती....
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले हे पत्र वाचल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता धनानंदांच्या...
स्थापनेपासून ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्या मांडीवर बसून शिवसेनेने सत्ता जवळ केली. तेव्हा पासून सामनाच्या ‘कार्यकारीं’ची दोरीवरची कसरत सुरू आहे. त्यांच्या अग्रलेखांचा सूर जरा...
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना माफीवीर गिरीश कुबेर एकाच वेळी गांधीजींच्या तीन माकडांच्या भूमिकेत वावरत आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेला ठाकरे सरकारचा खेळखंडोबा त्यांना दिसत...