30 C
Mumbai
Monday, May 18, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

‘त्या पाच वर्तुळांचे दडपण नेहमीच असते’

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरी गाठणारी दीपिका ही भारताची पहिली तिरंदाज ठरली होती. मात्र उपांत्यपूर्व...

मित्रा मला माफ कर!… शेवटी त्याने हात जोडले

क्रीडांगणात खिलाडुवृत्तीची आपण अपेक्षा करत असलो तरी काहीवेळा खेळाडू ती खिलाडुवृत्ती सोडून देतात. त्याचा प्रत्यय टोकियो ऑलिम्पिकमध्ये आला होता. पण शेवटी अखिलाडुवृत्ती दाखविणाऱ्या त्या...

मेस्सीचा नवा संघ ठरला?

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी याने बार्सिलोना संघाला निरोप दिला. त्यानंतर मेस्सी कोणत्या संघाकडून खेळणार याची चर्चा सुरू झाली होती. पण आता...

ही तर कमालच झाली! नीरजचे इन्स्टाग्रामवरील फोलोअर्स ४ लाखावरून ३० लाखांवर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ठरला आहे. हो, त्याला कारणही तसेच आहे. ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक...

टोकियो ऑलिम्पिकनंतर आणखीन एक क्रीडा स्पर्धा गाजवायला भारत सज्ज

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन केल्यानंतर आता आणखीन एका क्रीडा स्पर्धेत भारत सहभागी होत आहे. या स्पर्धेत देखील भारताचे खेळाडू हे उत्तम...

स्वागत!! ऑलिम्पिकवीरांनी क्रिकेटपटूंना टाकले मागे

एरवी क्रिकेट संघ बसमधून येणार म्हटले की प्रचंड गर्दी करणारे क्रीडारसिक आता अन्य खेळांतील खेळाडूंच्या कौतुकासाठीही गर्दी करू लागले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून...

सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकवून देत नीरज चोप्राने इतिहास रचला. त्यानंतर आता नीरजचे आयुष्यच बदलून गेलेले आहे. बक्षिसांच्या रकमेनी आता मोठा कोटींचा...

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

देशातील प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराचे राजीव गांधी यांच्याऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आल्यानंतर वाद होणे स्वाभाविकच होते. त्यात राजकारण आहे, असा आरोप...

‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी दिला आपदग्रस्तांना मदतीचा हात

गेल्या महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यात आलेला महापूर, कोसळलेल्या दरडी यामुळे महाराष्ट्र गलितगात्र झाला. प्रलयकारी पावसामुळे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगलीत...

तिसरा सिझन आला! आणि काय हवं?

‘आणि काय हवं?’ या मराठी वेबसिरीजचा तिसरा सिझन आला आणि प्रेक्षकांनी आधीच्या दोन सिझनप्रमाणेच या तिसऱ्या सिझनलाही भरघोस प्रतिसाद दिला. या तीनही सिझनचे वैशिट्य...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा