विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातून जाणाऱ्या रामभक्तांसाठी रामजन्मभूमी अयोध्येत भक्त निवास बांधण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात...
नाशिकच्या रामकुंडाचा कायापालट होणार असून अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकच्या गोदावरी नदीवरही दररोज महाआरती होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी पाच कोटी रुपयांचा...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहमदनगर येथे सुरु झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘मी पण नथुराम...
सक्तीचे धर्मांतराचे प्रकरण गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. बळजबरीने धर्म बदलणे ही चिंतेची बाब आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेसोबतच धार्मिक स्वातंत्र्यावरही परिणाम होतो,...
कर्नाटकातील काँग्रेस आमदारांनी टिपू सुलतानचा पुतळा बसवल्यास बाबरी रचनेप्रमाणेच त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी दिला आहे....
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या शिवलिंगाच्या रक्षणासाठीच्या अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर विचार करण्यासाठी खंडपीठही स्थापन करण्यात येणार आहे. शिवलिंगाच्या संरक्षणाबाबत...
'बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व नेत्यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका लखनौ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अलाहाबाद...
हलाल प्रमाणपत्रे आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेल्या हलाल उत्पादनांच्या विक्रीचे पुरावे समोर आल्यानंतर मुंबईतील प्रस्तावित 'इंटरनॅशनल हलाल शो इंडिया'ला राष्ट्रवादी नागरिकांनी जोरदार...
विश्व हिंदू परिषदेचे देशभरात 'हित चिंतक अभियान' सुरू झाले आहे. हे अभियान १५ दिवस सुरु राहणार आहे. हे अभियान २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान...
हिंदुत्वाबद्दलच प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार याबद्दल पोंक्षे नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत असतात. आता त्यांनी केलेली पोस्ट देखील चर्चेचा...