29 C
Mumbai
Sunday, May 3, 2026
घरराजकारण

राजकारण

अभिनेता विजयच्या रॅलीत उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

तमिळनाडूतील सलेम येथे शुक्रवारी झालेल्या तमिळागा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाच्या सभेत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय...

‘सेवा तीर्थ’मधून पंतप्रधान मोदींनी केल्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या नव्या प्रशासकीय संकुलातून अधिकृतपणे कामकाज सुरू केले. यापूर्वी पंतप्रधानांचे कार्यालय साउथ...

आता पंतप्रधान कार्यालय नाही, सेवा तीर्थ…

भारताचा सर्वात प्रभावशाली पत्ता आज बदलला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) असलेल्या नव्या एकात्मिक संकुलाचे ज्याला आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाणार...

‘भाजपाच्या महापौर निवडून येणे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) यांनी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उबाठा शिवसेना पक्षाच्या ते पचनी...

‘थुंका आणि पळा’ पद्धतीचे राहुल गांधीजींचे राजकारण

अमेरिकेतील बदनाम लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रे आणि फाईल्समध्ये आपले नाव समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग...

“राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व रद्द करा; आजीवन निवडणूक लढवू देऊ नका!”

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध लोकसभेत एक प्रस्ताव मांडला...

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शहा यांची भेट

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही...

राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणार

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (११ फेब्रुवारी) सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहाची दिशाभूल केली...

ट्रम्पनी गळा दाबला म्हणून मोदींनी भारत विकला!

लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना, काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या भाषणाचा रोख सुरुवातीला वैयक्तिक...

४४ वर्षानंतर मुंबईत भाजपाचा महापौर; रितू तावडेंनी महापौरपदाची स्वीकारली सूत्रे

मुंबईला बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी अखेर महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी अधिकृतरित्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा