मुंबईला बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी अखेर महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी अधिकृतरित्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात...
बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंह, भूपेश बघेल आणि गौरव गोगोई यांच्याविरुद्ध ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा...
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण जारी करत स्पष्ट केले आहे की, माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या आत्मचरित्र ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’चे विशेष...
बिहार विधानसभेतील कामकाजादरम्यान, राज्यातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या अलीनगर मतदारसंघातील एका सरकारी रुग्णालयाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष...
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठीचा सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नसून काही आमदारांच्या गटाने डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद द्यावे यासाठी आग्रह धरल्याचे समोर आले आहे....
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटचे) वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख शरद पवार यांची सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल...
राज्यात आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५...
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात तीव्र वादाला तोंड फुटले आहे. उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवार, ८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या २०१३ मध्ये झालेल्या पाकिस्तान भेटीशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित...