27.1 C
Mumbai
Wednesday, July 1, 2026
घरराजकारण

राजकारण

पश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा…बांगलादेशचा नेता नुरुल हुडाचे फुत्कार

बांगलादेशातील जमात ए इस्लामीचा नेता मोहम्मद नुरूल हुडा यांनी पश्चिम बंगालमधील निकालांमुळे संतापून ममता बॅनर्जींनाच आवाहन केले आहे की, त्यांनी हे निवडणूक निकाल स्वीकारू...

माझ्या मुलाच्या हत्येत तृणमूलचा हात…

भाजपाचे पश्चिम बंगालमधील जायंट किलर सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात गोळ्या झाडून...

पश्चिम बंगालमध्ये नवनिर्वाचित भाजप आमदाराच्या भावाची हत्या

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराने राज्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. पश्चिम बंगाल मधील विविध भागांत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र...

कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर ९ मे रोजी शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेबाबत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठी घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी बुधवारी (६ मे) माहिती दिली की, नव्या...

‘सपा’ने आय पॅकला सांगितले बॅग पॅक करायला!

२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने राजकीय सल्लागार संस्था इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (आय-पॅक) पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे....

तिकीटासाठी तृणमूलकडून पाच कोटींची मागणी

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा वाद उफाळून आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “माझ्यासाठी तृणमूलचा अध्याय...

जालंधर, अमृतसरमधील स्फोटांमागे भाजप; मुख्यमंत्री मान यांचा आरोप

पंजाबमधील जालंधर आणि अमृतसर येथे सीमा सुरक्षा दल (BSF) संबंधित भागांच्या जवळ झालेल्या दोन स्फोटांनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, या घटनेवरून...

बंगालमधील सरकारी कर्मचारी भयमुक्त; दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

कोलकात्यातील राज्य सचिवालय नबन्नामध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने विजय मिळाल्यानंतर कामाच्या वेळेतच अनेक सरकारी कर्मचारी अचानक...

तमिळनाडूत विजय काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करणार

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत मोठे यश मिळवत...

‘मी हरले नाही, राजीनामा देणार नाही…आमचा नैतिक विजय झालाय!’

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवामुळे ममता बॅनर्जी प्रचंड निराश झाल्या असून अजूनही त्यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही. आपला नैतिक विजय झाल्याचे सांगत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा