30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरराजकारण

राजकारण

शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रशस्त बंगला बांधायला सुरुवात केली आहे. असा...

देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर

ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली ते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक...

राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण…

राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही कारण त्यांना भीती होती की जर आरक्षणाने मुलं शिकली सवरली, मोठी झाली तर...

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या...

जम्मू-काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील

जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या...

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा एक कलमी किमान समान कार्यक्रम असल्याचा घणाघात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजापाचे प्रभारी सी.टी.रवी यांनी केला आहे....

ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला, असा...

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा आता अधिकच तीव्र सुरू झालेला आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाकरता भूमिपूत्र विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता अधिकच...

बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिले आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन मेळघाटचा स्काय वाँक पूर्ण होणार असेल...

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा गंभीर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा