जलयुक्त शिवारप्रकरणी ठाकरे सरकारने केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या जलसंधारण विभागाने क्लीनचिट दिलेली आहे. या योजनेमुळे भूजल पातळी स्थिर राहिली, पीकपाणी वाढले आणि शेतकऱ्याची...
देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त...
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकीर्दीवर आधारित "कर्मयोगी नमो!"या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी...
समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप मंत्री नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी (२७ ऑक्टोबर) समीर वानखेडे यांचे...
ज्ञानदेव वानखेडे यांनी केले वक्तव्य
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ते नवीन पक्ष काढणार असल्याची पुष्टी केली. त्याचबरोबर त्यांचा हा नवा पक्ष भाजपसोबत...
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक...
ठाकरे सरकारकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला आता क्लीन चीट देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून...
सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, विदर्भ भागात अक्षरशः थैमान घातले होते. या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...
"आसाममध्ये फटाके फोडण्यावर आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य प्रदूषण नियंत्रण संस्थेने राज्य सरकारशी सल्लामसलत न करता घेतला आहे. परंतु आता 'लोकांच्या भावनांचा...