25 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारण

राजकारण

ज्ञानदेव आणि अज्ञान देव….

जलयुक्त शिवारप्रकरणी ठाकरे सरकारने केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या जलसंधारण विभागाने क्लीनचिट दिलेली आहे. या योजनेमुळे भूजल पातळी स्थिर राहिली, पीकपाणी वाढले आणि शेतकऱ्याची...

‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’

देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त...

पंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी “कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकीर्दीवर आधारित "कर्मयोगी नमो!"या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी...

‘मला कुणी दाऊद हाक मारत असेलही, पण मी मागासवर्गीयच आहे’

समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप मंत्री नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी (२७ ऑक्टोबर) समीर वानखेडे यांचे...

‘नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ’

ज्ञानदेव वानखेडे यांनी केले वक्तव्य समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत...

माझा पक्ष भाजपाशी युती करणार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ते नवीन पक्ष काढणार असल्याची पुष्टी केली. त्याचबरोबर त्यांचा हा नवा पक्ष भाजपसोबत...

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक...

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

ठाकरे सरकारकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला आता क्लीन चीट देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून...

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, विदर्भ भागात अक्षरशः थैमान घातले होते. या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...

आसाममध्ये फटाक्यांवरील बंदी उठवणार?

"आसाममध्ये फटाके फोडण्यावर आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य प्रदूषण नियंत्रण संस्थेने राज्य सरकारशी सल्लामसलत न करता घेतला आहे. परंतु आता 'लोकांच्या भावनांचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा