बंगालची निवडणूक झाल्यावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी जो काही हिंसक हैदोस घातला तो लोकशाहीला काळिमा फासणारा होता. राजरोसपणे हिंदूंना मारण्यात आलं. या आधी बंगालमध्ये मुहम्मद अली...
महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने पुन्हा एकदा ओबीसींवर अन्याय केला असल्याचा आरोप...
महिलांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फैलावर घेतले आहे. दारूबंदीच्या मुद्द्यावरून चित्रा...
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेले, असा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी...
ठाकरे सरकार आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्यानंतर आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा विचार करत आहे. चंद्रपूरची दारुबंदी सफलतेने उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारुबंदी उठवण्याचे संकेत...
आधीच मराठा आरक्षणावरून राज्य सरकार अडचणीत आलेलं आहे. आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी...
कोरोनाने राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. राज्यामध्ये टाळेबंदीचा परिणाम अनेक व्यवसायांवर झालेला आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उपाहारगृहे. सध्या उपहारगृहे केवळ घरपोच सेवेवर...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. लस तुटवड्याच्या मुद्द्यावरुन हे आंदोलन पुकारण्यात...
राज्य सरकारची वसुली आधी १०० कोटीची होती. आता ही वसुली ३०० कोटींवर गेली आहे. परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली...
आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे...