23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारण

राजकारण

‘भारतात हिंदू तालिबानी आहेत’ मुनव्वर राणांची मुक्ताफळे

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या तालिबानची वकिली करत फिरताना दिसत आहेत. हे करताना त्यांनी 'भारतातही हिंदू तालिबानी आहेत' असे म्हणत आपल्याच भारतीय लोकांनाच...

….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा

'शर्यत रामेश्वरी, बंदोबस्त सोमेश्वरी' गेल्या काही दिवसांपासून बैलगाडा शर्यत हा राज्यात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशी घोषणा...

प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’

मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून आता एक नवा घाट घातलेला आहे. आत्तापर्यंत मिठीच्या नावाखाली पालिकेने कोट्यवधींचा चुराडा केलेला आहे. मिठी नदीमध्ये...

शाळा सुरू करण्यासंदर्भात ठाकरे सरकारची ‘शाळा’ सुरूच!

राज्यातील शाळा सुरु करू नये, असे राज्य कृती दलाने (टास्क फोर्स) म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनीही लगेच या निर्णयाला मान्यता दिली. एकीकडे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा...

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

भारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद यात्रेवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य करताना हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण...

उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करा

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे जन-आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेनेच्या...

अनिल देशमुख पुन्हा बोलले…

अटकेच्या भीतीने अनिल देशमुख सलग पाचवेळा ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता ईडीसमोर हजर न राहण्याचे कारण त्यांनी दिलेले आहे. बरेच दिवसांपासून गायब असलेले अनिल...

तालिबानी पिलावळीचा धोका…

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या टेकूवर उभे असलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार तालिबानांच्या धक्क्याने पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. राजधानी काबूल तालिबानांच्या कब्जात आली. राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशाबाहेर...

‘शिवगर्दी’मुळे कोरोना पसरत नाही

भारतीय जनता पार्टीतर्फे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेवरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने...

मास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील बदलापूर शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहून कपिल पाटील हे कोरोना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा