31 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदीत्य ठाकरे

सत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदीत्य ठाकरे

Related

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन एक वर्ष झाले. तसे महाविकास आघाडीचे सरकार जाऊनही एक वर्ष झाले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी लाईव्ह राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर ते राज्यपालांकडे गेले आणि त्यांना राजीनामा सुपूर्द केला. गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण १८० अंशाच्या कोनात बदलले आहे. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात घुसमटणारे आदीत्य ठाकरे आषाढी एकादशीला टाळ कुटताना दिसतायत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा