22 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानभास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

Related

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याबरोबर ४० आमदारांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेला मोठे भगदाड पडले. शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. त्यानंतर या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या शिल्लक नेत्यांनी दिल्या. त्यामध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव हेदेदेखील होते. परंतु भास्कर जाधव यांनी एक विधान केलेय. ते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कदापीही चांगलं नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. या विधानाने उद्धव गटात अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा