24 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएसीपी विनोद भट यांनी आत्महत्या का केली? १८९ रेल्वे प्रवाशांचा बळी कोणी...

एसीपी विनोद भट यांनी आत्महत्या का केली? १८९ रेल्वे प्रवाशांचा बळी कोणी घेतला ?

Related

११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच्या सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सायंकाळी ६.२४ ते ६.३५ अशा फक्त ११ मिनिटांच्या काळात माहिम, माटुंगा, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरीवली आणि भाईंदर अशा सात ठिकाणी झालेल्या या साखळी स्फोटांमध्ये १८९ लोकांचा बळी गेला, ८०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. अवघ्या भारताला हादरवणारी ही घटना होती. मकोका न्यायालयाने २०१५ मध्ये याप्रकरणी अटक केलेल्या १२ पैकी पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. सगळेच निर्दोष सुटले. मग ज्यांनी निर्दोष मुंबईकरांचा बळी घेतला ते सहीसलामत गायब झाले, असा काढायचा का? मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि राज्यकर्त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावणारी ही घटना आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा