30 C
Mumbai
Monday, April 27, 2026
घरविशेष

विशेष

हॉर्मुझ संकटातही भारत निर्धास्त; सरकारचा ‘थार प्लॅन’ ठरतोय प्रभावी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढत असतानाही भारताने ऊर्जा सुरक्षेत मोठी झेप घेतली; देशांतर्गत उत्पादन आणि पर्यायी उपाययोजनांमुळे सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेल्या...

कमतरता नाही; शनिवारी ५१ लाखांहून अधिक सिलेंडरची डिलिव्हरी

पेट्रोलियम मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले की, ४ एप्रिल (शनिवार) रोजी ५१ लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यात आली असून देशातील कोणत्याही वितरकाकडे गॅस टंचाईची...

अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटलाही वाचवले

इराणमध्ये पाडण्यात आलेल्या अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटचा यशस्वी बचाव करण्यात आला असून तो आता सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्यात आला आहे. हा अमेरिकन सैन्याने शत्रूच्या प्रदेशात...

भारताच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्र आघाडीवर

भारतातील पर्यटन नकाशावर महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील पर्यटन क्षेत्राने उल्लेखनीय झेप घेतली असून, देशी आणि विदेशी—दोन्ही...

उत्तर भारतातील नवं कनेक्टिव्हिटी हब: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं… आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले— देशभरात झपाट्याने उभे राहणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प....

वायुसेना १००० किलोचे ६०० एरियल बॉम्ब करणार खरेदी; काय आहेत वैशिष्ट्ये?

स्वदेशी शस्त्रनिर्मिती आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार नव्या इकोसिस्टमच्या विकासावर भर देत आहे. बहुतांश संरक्षण खरेदी आता देशांतर्गत कंपन्यांकडून केली जात असून, या...

मुंबईत आज ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ बैठकीचे आयोजन

देशातील तरुणांना स्वरोजगार आणि उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी स्वदेशी जागरण मंच यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. या...

तृणमूलचा प्रचार करणारी सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर निलंबित

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील निष्पक्षतेच्या मुद्द्यावर मोठे पाऊल उचलत भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) खंडघोष विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर (ARO) ज्योत्स्ना खातून यांना निलंबित केले...

नाशिकमध्ये भीषण अपघात; विहिरीत गाडी कोसळून सहा विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका कारने नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळत एकाच कुटुंबातील ९ जणांचा...

१५ दिवसात ‘धुरंधर-२’ने कमावले १५०० कोटी!

दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५ दिवस पूर्ण करूनही जोरदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी भारतात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा