देशातील तरुणांना स्वरोजगार आणि उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी स्वदेशी जागरण मंच यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. या...
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील निष्पक्षतेच्या मुद्द्यावर मोठे पाऊल उचलत भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) खंडघोष विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर (ARO) ज्योत्स्ना खातून यांना निलंबित केले...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका कारने नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळत एकाच कुटुंबातील ९ जणांचा...
दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५ दिवस पूर्ण करूनही जोरदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी भारतात...
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून चेक बाऊन्स प्रकरणातील थकीत रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार मिळाला आहे. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली...
गेली अनेक वर्षे आपल्या गाण्यांनी आणि जिंगल्समधून रसिकांच्या मनात घर करणारे गायक विनय मांडके यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी विनय मांडके यांनी...
भारताच्या सामरिक शक्तीत आणखी मोठी भर पडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवार, ३ मार्च रोजी देशाच्या तिसऱ्या स्वदेशी अणु पाणबुडी INS अरिदमनच्या...
भारताकडे सुमारे ८.५२ दशलक्ष टन रेअर अर्थ (दुर्मिळ खनिज) ऑक्साइड संसाधने उपलब्ध आहेत. तरीही देश रेअर अर्थ मॅग्नेट आणि त्यासंबंधित उत्पादनांसाठी आयातीवर अवलंबून आहे....
भारती एअरटेलने गुरुवारी जाहीर केले की कंपनीने जगभरात ६५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. यासह सबस्क्राइबर बेसच्या दृष्टीने ती जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार...
पुण्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने एका...