25 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरविशेष

विशेष

पडळकर, खोत एसटी आंदोलनातून बाहेर

जवळपास १५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. आझाद मैदानातील आंदोलन...

परमबीर यांनी केली कसाबला मदत?

सध्या फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह तपास यंत्रणांच्या रडारवर असतानाच सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दलातील निवृत्त...

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मार्फत बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय मोदी...

आनंदाची बातमी; दर घसरले!

कोरोनाच्या संकटकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी वाढविण्यात आलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत. रेल्वे फलाटांवर होणाऱ्या नातेवाईकांच्या गर्दीला अटकाव करता यावा यासाठी...

गलवानचा शूर कर्नल संतोष बाबू ठरला ‘महावीर’

कर्नल बी संतोष बाबू , २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. त्याना मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच ते ५ हजारांची वाढ

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठेवला प्रस्ताव एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघावा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. त्यात पगारात अडीच...

‘स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ पुस्तकातून दिसतो पूर्व भारताचा नजारा

'स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल' हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह...

विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

एसटी कर्मचारी जवळपास १५ दिवस संपावर असले तरी आता त्यावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत मात्र हा तोडगा विलिनीकरणाचा असेल की पगारवाढीचा याविषयी आता चर्चा...

औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

संपूर्ण लसीकरण हळूहळू होत असले तरी अजून ते १०० टक्के झालेले नाही. मात्र औरंगाबादमध्ये लस घेतलेल्यांनाच वस्तू विकत घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दुकानात...

टोमॅटोने गाठली शंभरी!

महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी झालेल्या पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा