28.4 C
Mumbai
Monday, August 10, 2026
घरविशेष

विशेष

अमेरिकेत निवडणुकीचा पोकळ वासा

अमेरिकन निवडणुकीत वाढलेले ध्रुवीकरण आणि निवडणूक प्रक्रियेत बदलांची आवश्यकता ही सहा जानेवारीच्या कॅपिटल हिंसाचारा मागची मुख्य कारणे आहेत. या घटनेने १८१२ च्या आठवणीं ताज्या...

हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

मुंबईच्या मालाड उपनगरातील ‘मालवणी’ हा एकेकाळचा हिंदू बहुल भाग. मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा कोळी समाज इथला भूमिपुत्र. पण इथे आज लोकसंख्येचे गणित १८० अंशात...

भंडाऱ्याच्या दुर्घटनेचं राजकारण…

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात एक सुखद बातमी होती. ती म्हणजे भारताने बालमृत्यूदर कमी करण्यात चांगले यश मिळवल्याची. १९९० मधील हजारामागे १२६...

काश्मीरमध्ये बदलांचे वारे, वितळते बर्फ

स्थानीय समीकरणात बदलाचे संकेत जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच स्थानीय निवडणुका झाल्या. District Development Council, (DDC), जिल्हा विकास परिषद या नावाने या स्थानिक स्वराज्य संस्थाना...

आसाममधल्या एकमेव रामसार क्षेत्राला नवसंजीवनी

कामरूप (मेट्रोपोलिटन) जिल्हा प्रशासनाने दीपर बील या तलावातील मासेमारीवर संवर्धनाच्या दृष्टीने बंदी घातली आहे. गुवाहाटीच्या दक्षिणेला असलेला हा तलाव आसाम मधील एकमेव रामसार क्षेत्र...

सरकारी सुचनपत्रांतून ‘हलाल’,’इस्लामिक’ शब्दांचा खतना

शेती आणि खाद्य प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाने आल्या सुचनपत्रातून 'हलाल' आणि 'इस्लामिक' हे दोन शब्द वागलाल आहेत. हिंदुत्ववादी संघटना आणि शीख संघटनांच्या प्रयत्नांचे हे...

दून रिजर्व मधल्या वाघांना धोका

शिवालिक हत्ती प्रकल्पाला धोका निर्माण करु शकणारा एक निर्णय घेण्यात आला आहे. शिवालिक हत्ती प्रकल्पात जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि राजाजी व्याघ्र प्रकल्पाचा काही...

आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

दोन दिवसांच्या आशियाई पाणथळ जमिनीवरील पक्ष्यांच्या गणनेला प्रारंभ झाला आहे. ही गणना बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस)च्या तज्ञांच्या देखरेखीखाली चालू करण्यात आली आहे. यासाठी...

भारतीयांना ७०,००० वर्षांपूर्वीच मलेरियाचे औषध ज्ञात होते

जेव्हा ३,५०,००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवाने आफ्रिकेतून स्थलांतर केले, तेव्हा तो निवासासाठी कोरड्या जागेच्या शोधात निघाला. या भटकंतीत सॅव्हाना गवताळ प्रदेश आणि दक्षिण-पश्चिम वाळवंटी प्रदेशातही...

एस.टी बसेस खटारा

अनेक प्रवासी आणि वाहतूक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्तावरून धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी बसेस खटारा दर्जाच्या असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून अनेक ठिकाणी सध्या बेस्ट...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा