जंतर मंतरचे आंदोलन झाल्यानंतर आता झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा सुरू आहे. पण तिथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे कुणीही फिरकलेले नाही. स्टुडंट्स फेडरेशनची नेहा बोरा तिथे गेली होती पण राजकीय भाषणबाजीमुळे तिला मंचावरून उतरविण्यात आले. दीपके आणि कंपनीलाही हीच भीती आहे का?
- Advertisement -