29 C
Mumbai
Thursday, September 10, 2026

Dinesh Kanji

1250 लेख
0 कमेंट

‘अग्निपथावर’ आग लावण्याचे काम कोणाचे?

भारत सरकारने लष्करी भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध रान उठवण्याचे काम सध्या विरोधकांकडून सुरू आहे. सैन्यात रोजगार देण्याच्या नावाखाली युवकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे, भारतीय सैन्याचे अवमूल्यन करण्याचा...

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला???

देशात मोदी सरकार अस्तित्वात नसून अदानी आणि अंबानी यांचे सरकार आहे. मोदी तर केवळ कठपुतळी आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२० मध्ये केली होती. हे एकदाच...

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?

देशात मोदी सरकार अस्तित्वात नसून अदानी आणि अंबानी यांचे सरकार आहे. मोदी तर केवळ कठपुतळी आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२० मध्ये केली होती. पंजाबमध्ये शेतकरी...

‘प्रोजेक्ट शेरनी’चे फुटले बिंग!

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असली तरी भारतविरोधाचे विष पसरविण्याचा आटापीटा काही पाकिस्तानने सोडलेला नाही. प्रोजेक्ट शेरनी हा त्याचाच एक भाग. पण त्याचे बिंग आता फुटले आहे. त्यातून पाकिस्तानच्या...

फडणवीसांची मनधरणी का करावी लागली???

भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. दगाफटका होईल या भीतीने MVA मध्ये खळबळ आहे, याच मनःस्थितीत महाविकास आघाडीचे नेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटले, परंतु त्यांना गूळ लावण्याचा...

अजितदादांची पलटी…

GST चा परतावा मिळाला नसल्याने इंधन दरात कपात करता येत नाही असा घोषा महाविकास आघाडीच्या सरकारने लावला होता. आता मे पर्यंतचा परतावा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटी मारली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे PFI शी साटेलोटे

पुण्यातील कोंढाव्याचा नगरसेवक हाजी गफूर पठाण याने फेसबुक लाईव्ह करून PFI के जाहीर कौतुक केले आहे. केरळमध्ये रॅलीत जाहीरपणे व्यक्त झालेल्या हिंदू द्वेषानंतर PFI चा चेहरा उघड झालाय. तरीही...

ऑक्सफर्डमधील टूलकिट गँगचा गेम

द कश्मीर फाईल्स या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी विवेक अग्निहोत्री यांना युरोपातील नामांकित संस्थांनी पाचारण केले होते. परंतु शेतकरी आंदोलनातील टूल किट गॅंगने त्यांचा ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन्ही नामांकित विद्यापीठात...

आसाममध्ये ‘योगी स्टाईल’ एन्काऊंटर…

उत्तर प्रदेशमध्ये गाडी उलटली झाली विकास दुबे याचा एन्काऊंटर झाला. आसामच्या नागावं मध्ये पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न झाला आणि आशिकूल इस्लाम पोलिसांच्या जीप खाली येऊन ठार झाला. आसाम मध्ये...

सुप्रिया सुळे यांनी ६० वर्षात काय केलं?

आम्ही ६० वर्षात जे केलं ते विकून मोदी सरकार चालवतायत. परभणीच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले. या विधानात 'आम्ही' म्हणजे सुप्रिया सुळे यांना नेमकं कोण अपेक्षित होतं?

Dinesh Kanji

1250 लेख
0 कमेंट