काही महिन्यांपूर्वी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने घातलेल्या छाप्यांनंतर, ‘सोळाव्या शतकात तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले असतील पण मी एकविसाव्या शतकातील तानाजी मालुसरे आहे, धारातिर्थी पडणार नाही,’ अशी सिंहगर्जना करणारे शिवसेनेचे...
साधारणपणे दीड वर्षापूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची मिळविली आणि शिवसेनेचा एक वेगळाच चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे प्रत्येकाचेच...
मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या लसीकरणाचा वाद थेट पोलीस ठाण्याकडे गेला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे लसीकरण बेकायदेशीर ठरवण्यात आले होते, असे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि...
फूटपाथवर प्रचंड मोठी रांग पाहून त्या रिपोर्टरने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. एवढी मोठी रांग कसली म्हणून तिला आश्चर्य वाटलं. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला, दारूच्या दुकानाची रांग असेल. मग ती माहिती...
एकीकडे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीत नसलेल्या सहभागाविषयी छाती फुगवून सांगायचे आणि त्याच राममंदिराजवळच्या जमिनीच्या खरेदीविक्रीबाबत खोटे, बिनबुडाचे आरोप केले गेले की, त्याविषयी पुढचा मागचा विचार न करता शंका उपस्थित करायची,...
बीसीसीआयने शिक्षेतून मुक्त केल्याचे पत्र दिले
न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह
डावखुरा फिरकी गोलंदाज आणि मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर घालण्यात...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षाच्या २२व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एक भीती व्यक्त केली की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था आज अत्यंत गंभीर आहे. देशात भाजपाचे...
रतन टाटा यांचे सावत्र बंधू स्वीकारतील जबाबदारी
वेस्टसाईड, क्रोमा, स्टार बझार, स्टार बक्स अशा एकापेक्षा एक दिग्गज आणि नफ्यातल्या कंपन्यांच्या विपणन म्हणजेच मार्केटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणारे नोएल टाटा सध्या...
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष आणि सदस्य लालचंद राजपूत तसेच राजू कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्राला अखेर एमसीएच्या लोकायुक्त विजया ताहीलरामाणी यांच्याकडून उत्तर मिळाल्याचे कळते.
२३ मे रोजी...
भारताने लसीकरणाच्या धोरणात गोंधळ घातला असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. किंबहुना, खिल्ली उडविली जाते. आपण लसीकरणात कमी पडलो असे दावे करत हेटाळणी केली जाते. मुख्य म्हणजे ते करताना...