ऑपरेशन सिंदूरवरील वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शर्मिष्ठा पानोली या २२ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीच्या अटकेने देशभरात प्रचंड खळबळ उडवली आहे. तिला ३० मे रोजी गुरुग्रामहून अटक करून १४ दिवस...
ओडिशामधील भुवनेश्वर शहरात एका अपार्टमेंटमधून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खिडकीतून फेकल्याने प्रचंड खळबळ उडाली, आणि हे प्रकरण लाचखोरीशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. संबंधित व्यक्तीचे नाव बैकुंठ नाथ सरंगी...
काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असलेल्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत, शुक्रवारी कोलंबियात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानातील मृतांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या...
अभ्यासाच्या ताणापायी मुलांनी आत्महत्या करण्याच्या घटना आजकाल वारंवार घडत आहेत. कर्नाटकातही अशीच एक घटना घडली आणि त्यात १९ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या...
भारतासाठी असलेले पाणी आता भारतातच राहील आणि भारताच्या उपयोगासाठीच वापरले जाईल, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानसोबतच्या दशकानुशतकालीन सिंधू जलसंधीला भारताने स्थगित...
रॉबर्ट वड्रानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून वाद निर्माण केला. २६ हिंदू पर्यटकांचा मृत्यू या घटनेत झाला होता. अय्यर...
येमेनमधील एका इंधन बंदरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान ३८ लोक ठार आणि १०२ लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश ईरान समर्थित हूती गटाच्या इंधनपुरवठ्याच्या...
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीला मदत केल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर ठेवून त्यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली आहे. धनंजय सोनवणे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे नाव असून सोनवणे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे पाश्चिमात्य देशांच्या संविधानातून घेतलेले नाही तर हे पूर्णपणे भारतीय तत्त्वज्ञान आहे. संविधानाची उद्देशिका आपली आहे. संविधानात ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे...
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटर होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला विसरून...