28 C
Mumbai
Saturday, March 21, 2026

ndadmin

46609 लेख
285 कमेंट

रोहिंग्या निर्वासितांना `शिक्षणाचा हक्क` देऊन देशाची धर्मशाळा करायचीय का?

राजधानी नवी दिल्ली येथील तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांच्या तथाकथित `शिक्षणाच्या हक्कांसाठी` काहीजण जनहित याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. या रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना आधार कार्ड किंवा नागरिकत्व...

बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कणखरपणे हाताळला जाईल?

अमेरिकेत ट्रम्प यांनी अलीकडेच अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लगेचच त्या देशातील अवैध स्थलांतरितांना हुडकून देशाबाहेर घालवून देण्याच्या कारवाईला उच्च प्राथमिकता देण्याचे ठरवले आहे. योग्य कागदपत्रे नसलेले सुमारे १८००० भारतीयही...

भारताशी पंगा बांगलादेशला परवडणारा नाही!

श्रीकांत पटवर्धन गेल्या वर्षभरामध्ये बांगला देशात हिंदू व इतर अल्पसंख्यांच्याविरुद्ध २२०० हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे. नोंद न होऊ शकलेल्या लहानमोठ्या घटना आणखीही असतील. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय या सर्व परिस्थितीवर...

१९९१चा प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा म्हणजे न्यायाच्या मार्गात ठोकलेली पाचर…

श्रीकांत पटवर्धन सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीमध्ये जे नवे आदेश दिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याचा परामर्श घेण्याची वेळ आलेली आहे. जनसामान्यांना...

अहो चिदंबरम… जे हिंदूंचे आहे ते त्यांना मिळायला नको का?

श्रीकांत पटवर्धन   “हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे ?” – हे शीर्षक आहे पी. चिदंबरम यांच्या दि. ८ डिसेंबर २०२४ च्या लोकसत्तेतील लेखाचे. ह्यांत चिदंबरम अर्थातच प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट १९९१...

अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते ?

श्रीकांत पटवर्धन अजमेरच्या न्यायालयाने या संबंधातील याचिका दाखल करून घेतली असून अर्जकर्त्यांचे म्हणणे तिथे पूर्वी शिवमंदिर असल्याचे आहे. अर्जदारांची मागणी दर्ग्याची पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले जावे, अशी आहे. त्यासाठी त्याने...

आता नवी आवई म्हणे अनुसूचित जमाती हिंदू नाहीत ? !

श्रीकांत पटवर्धन तथाकथित निधर्मी / सर्वधर्मसमभावी , पुरोगामी, उदारमतवादी अशा लोकांचा आपल्याकडे सतत एकच उद्योग चाललेला असतो. तो म्हणजे, हिंदुत्ववाद, हिंदुराष्ट्रवाद यांच्या विरोधी भूमिका घेणे, या ना त्या मार्गाने हिंदुहितास...

बुलडोझर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही गंभीर मुद्दे

सर्वोच्च न्यायालयाचा दि. १२ नोव्हेंबर चा निर्णय वरकरणी योग्य वाटत असला, तरी ह्यात काही गंभीर विचारणीय मुद्दे आहेत . ते असे : १. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी...

संविधानाविषयीच्या गैरसमजुतीत दडली देशापुढील महत्त्वाच्या समस्यांची पाळेमुळे

भारतीय संविधान अमलात येऊन (दि.२६ नोव्हेंबर १९४९) जवळजवळ ७५ वर्षे पूर्ण होत आली. देशाला स्वातंत्र्य मिळून (१५ ऑगस्ट १९४७) ७७ वर्षे उलटून गेली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही, काही अगदी महत्वाचे...

…म्हणे व्होट जिहाद अस्तित्वातच नाही!

व्होट जिहाद प्रचारातला खोटेपणा - हा हारून शेख यांचा लेख लोकसत्तेत (८ ऑक्टोबर २०२४) आलेला आहे. व्होट जिहाद चा प्रचार खोटा ठरवताना, लेखकाला मुळात इस्लामचे स्वरूपच कसे लोकशाही, मानवी...

ndadmin

46609 लेख
285 कमेंट