28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025

ndadmin

43745 लेख
285 कमेंट

आता नवी आवई म्हणे अनुसूचित जमाती हिंदू नाहीत ? !

श्रीकांत पटवर्धन तथाकथित निधर्मी / सर्वधर्मसमभावी , पुरोगामी, उदारमतवादी अशा लोकांचा आपल्याकडे सतत एकच उद्योग चाललेला असतो. तो म्हणजे, हिंदुत्ववाद, हिंदुराष्ट्रवाद यांच्या विरोधी भूमिका घेणे, या ना त्या मार्गाने हिंदुहितास...

बुलडोझर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही गंभीर मुद्दे

सर्वोच्च न्यायालयाचा दि. १२ नोव्हेंबर चा निर्णय वरकरणी योग्य वाटत असला, तरी ह्यात काही गंभीर विचारणीय मुद्दे आहेत . ते असे : १. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी...

संविधानाविषयीच्या गैरसमजुतीत दडली देशापुढील महत्त्वाच्या समस्यांची पाळेमुळे

भारतीय संविधान अमलात येऊन (दि.२६ नोव्हेंबर १९४९) जवळजवळ ७५ वर्षे पूर्ण होत आली. देशाला स्वातंत्र्य मिळून (१५ ऑगस्ट १९४७) ७७ वर्षे उलटून गेली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही, काही अगदी महत्वाचे...

…म्हणे व्होट जिहाद अस्तित्वातच नाही!

व्होट जिहाद प्रचारातला खोटेपणा - हा हारून शेख यांचा लेख लोकसत्तेत (८ ऑक्टोबर २०२४) आलेला आहे. व्होट जिहाद चा प्रचार खोटा ठरवताना, लेखकाला मुळात इस्लामचे स्वरूपच कसे लोकशाही, मानवी...

जम्मू काश्मीर निवडणूक तर झाली, पण पाकिस्तानी घुसखोरी भाजपासाठी त्रासदायक!

आम्ही या आधी ३ मार्च २०२३ च्या लेखात अनुच्छेद 370 आणि 35 A रद्द करूनही काश्मीर मधला हिंसाचार अजून आटोक्यात का येत नाही, याची कारणे शोधून मांडण्याचा प्रयत्न केला...

इस्रायलने नसरल्लाला मारले; भारतासमोर पाकमधील अतिरेक्यांचा मुद्दा

“इस्राएलच्या हल्ल्यात हिजबोल्लाचा प्रमुख नसरल्ला ठार” – ही बातमी वाचल्यावर कोणाही देशप्रेमी भारतीयाच्या मनात इथे आपल्या देशात असंख्य दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानात आश्रयाला राहिलेल्या अतिरेक्यांचा विचार आल्याशिवाय राहणार नाही....

हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

हुजूरपागा पुणे, येथील मुलींच्या पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेत “ईद ए मिलाद” उर्फ प्रेषितांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुलींना त्याग आणि प्रेमाचे, महत्व सांगितले गेले. मुलींवर...

न्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!

श्रीकांत पटवर्धन प्राचीन भारतीय संस्कृती अतिशय प्रगत होती, आणि कित्येक वैज्ञानिक, गणिती, किंवा भौतिक शोधही भारतात फार पूर्वीच – म्हणजे पाश्चात्य जगात ते लागण्याआधीच – इथे भारतीय शास्त्रज्ञांनी लावले होते,...

आता केजरीवालांना हटवा!

श्रीकांत पटवर्धन आम्ही ७ एप्रिल २०२४ च्या आमच्या लेखात (“मुख्यमंत्री तुरुंगातून काम करू शकतात का ?”) या विषयाला हात घातला होता. पण आज त्यानंतर ४ -५ महिने उलटूनही परिस्थितीत फारसा...

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!

श्रीकांत पटवर्धन   ८ ऑगस्ट २०२४ रोजी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले व थोड्याशा चर्चेनंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली असून...

ndadmin

43745 लेख
285 कमेंट