27 C
Mumbai
Monday, March 30, 2026

ndadmin

46811 लेख
285 कमेंट

जम्मू काश्मीर निवडणूक तर झाली, पण पाकिस्तानी घुसखोरी भाजपासाठी त्रासदायक!

आम्ही या आधी ३ मार्च २०२३ च्या लेखात अनुच्छेद 370 आणि 35 A रद्द करूनही काश्मीर मधला हिंसाचार अजून आटोक्यात का येत नाही, याची कारणे शोधून मांडण्याचा प्रयत्न केला...

इस्रायलने नसरल्लाला मारले; भारतासमोर पाकमधील अतिरेक्यांचा मुद्दा

“इस्राएलच्या हल्ल्यात हिजबोल्लाचा प्रमुख नसरल्ला ठार” – ही बातमी वाचल्यावर कोणाही देशप्रेमी भारतीयाच्या मनात इथे आपल्या देशात असंख्य दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानात आश्रयाला राहिलेल्या अतिरेक्यांचा विचार आल्याशिवाय राहणार नाही....

हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

हुजूरपागा पुणे, येथील मुलींच्या पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेत “ईद ए मिलाद” उर्फ प्रेषितांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुलींना त्याग आणि प्रेमाचे, महत्व सांगितले गेले. मुलींवर...

न्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!

श्रीकांत पटवर्धन प्राचीन भारतीय संस्कृती अतिशय प्रगत होती, आणि कित्येक वैज्ञानिक, गणिती, किंवा भौतिक शोधही भारतात फार पूर्वीच – म्हणजे पाश्चात्य जगात ते लागण्याआधीच – इथे भारतीय शास्त्रज्ञांनी लावले होते,...

आता केजरीवालांना हटवा!

श्रीकांत पटवर्धन आम्ही ७ एप्रिल २०२४ च्या आमच्या लेखात (“मुख्यमंत्री तुरुंगातून काम करू शकतात का ?”) या विषयाला हात घातला होता. पण आज त्यानंतर ४ -५ महिने उलटूनही परिस्थितीत फारसा...

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!

श्रीकांत पटवर्धन   ८ ऑगस्ट २०२४ रोजी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले व थोड्याशा चर्चेनंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली असून...

राहुल गांधी यांचे दुहेरी नागरिकत्व… पुढे काय होणार ?

श्रीकांत पटवर्धन भारतीय संविधानाच्या भाग २ “नागरिकत्व”- अनुच्छेद ५ ते ११ यामध्ये देशाच्या नागरिकत्वाविषयी नियम अत्यंत सुस्पष्टपणे दिलेले आहेत. त्यानुसार मुख्य म्हणजे, भारतात केवळ एकेरी नागरिकत्वाची च तरतूद आहे. दुहेरी...

भारताला अखेर “मध्यम मार्ग” मिळाला आहे का ?

श्रीकांत पटवर्धन प्रख्यात लेखक, (बेस्ट सेलर) कादंबरीकार, आणि अलीकडे काही काळापासून राजकीय सामाजिक घडामोडींचे विश्लेषक, प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे स्तंभलेखक – चेतन भगत - या नावाला खरेतर फारशा प्रस्तावनेची गरज नाही. विशेषतः...

अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?

श्रीकांत पटवर्धन महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी दिल्यानंतर त्यावर खूप टीका झाली. नैसर्गिक न्यायाविरुद्ध जाऊन संपत्ती गोळा करण्याचे अधिकार या वक्फ बोर्डाला आहेत. संविधानाच्या गप्पा मारणारे यावर एक...

मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जींना दिलेला झटका अगदी योग्य!

श्रीकांत पटवर्धन पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या तुष्टीकरण धोरणाला कोलकाता उच्च न्यायालयाच्या २२ मे २०२४ च्या निकालाने चांगलाच दणका दिला आहे. देशाचे आजवरचे इतर मागासवर्ग निश्चितीचे धोरण, राष्ट्रीय...

ndadmin

46811 लेख
285 कमेंट