34 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026

ndadmin

47421 लेख
285 कमेंट

दर्शन सोळंकीची आत्महत्या आणि गप्प राहिलेली माध्यमे!

आय आय टी मुंबईतील दर्शन सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण अलीकडे बरेच गाजले. पण १० एप्रिल २०२३ रोजी दर्शनने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्याचे नाव लिहिले होते, तो विद्यार्थी अरमान खत्री...

शरियत कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत

सध्या, म्हणजे गेली अनेक वर्षे, (१९३७ पासून) आपल्या देशात मुस्लिमांना व्यक्तिगत कायदा म्हणून “शरियत” कायदा लागू आहे. (Muslim Personal law (Shariat) Application Act 1937) ह्या कायद्यानुसार मुस्लीम समाजातील सर्व...

काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंच्या हत्या थांबवायच्या आहेत? तर….

ऑगस्ट २०१९ मध्ये , संसदेने काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि 35 A रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन तिथल्या फुटीरतावादाच्या मुळावरच घाव घातला आहे. केंद्रसरकार, विशेषतः मोदी, शहा  यांचे नेतृत्व यासाठी...

बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?

आपल्या देशात अजूनही बऱ्याच राज्यांत बालविवाहाची समस्या अस्तित्वात आहे, ही कटू वस्तुस्थिती आहे. त्यातही विशेषतः आसाम राज्यात महिलांची स्थिती अतिशय दयनीय आहे. बालविवाहाच्या प्रथेतून – मातृत्व स्वीकारण्यासाठी आरोग्य दृष्ट्या...

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !

सप्टेंबर २०१६ मध्ये उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकची कोंडी करण्यासाठी ‘सिंधू जल वाटप करारा (१९६०)’ चा अस्त्रासारखा उपयोग करण्याचा पंतप्रधानांचा विचार होता. मात्र त्यावेळी एकूण ह्या कराराला असलेले विविध...

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

अलीकडेच सी बी आय ने  चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि विडीओकोन समूहाचे वेणुगोपाल धूत यांना अटका करून त्यांची कस्टडी मिळवली.  त्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे : १. ऑगस्ट २००९ मध्ये...

पालिकेची ‘कॅग’ कडून चौकशी होईलच!

"मुंबई पालिकेची 'कॅग' ला नोटीस "  ह्या बातम्या सर्व वृत्तपत्रातून झळकल्या आहेत.  "कोरोना काळात केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण किंवा चौकशी तुम्हाला करता येणार नाही" – असे महापालिका प्रशासनाने नियंत्रक व...

चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य

चेतन भगत. या नावाला खरेतर ‘ओळख’ करून देण्याची गरजच नाही. तरीही, कदाचित कुणाला जर तशी गरज वाटत असेल, तर थोडक्यात ओळख – एक उच्चशिक्षित (आय आय टी दिल्ली, आय...

फ्रान्सिस झेवियर: गोव्यामधील ख्रिश्चन धर्मप्रसाराचा क्रूर चेहरा

फ्रान्सिस झेवियर हा १५४२ मध्ये गोव्यात आलेला जेसुइट मिशनरी. तो जेसुइट पंथाच्या संस्थापकांपैकी एक होता. त्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषतः गोव्यात पोर्तुगीज वसाहतीत ख्रिश्चन धर्माचा पुष्कळ प्रसार केला. मात्र...

कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी संविधान

भारताची राज्यघटना संविधानसभेमध्ये दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत करण्यात आली, आणि पुढे दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० रोजी ती प्रत्यक्ष लागू करण्यात आली. त्यामुळे २६ जानेवारी हा जरी...

ndadmin

47421 लेख
285 कमेंट