रिंकु शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण खुनाच्या खटल्यात आणखी चौघांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिंकु शर्मा याची मंगोलपुरी येथे त्याच्या निवासस्थानीच चाकू भोसकून हत्या करण्यात आली...
पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. याबाबत...
भारताने मालदीवच्या सुरक्षेसाठी मालदीवशी ५० दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. या करारांतर्गत शस्त्रास्त्र खरेदीसाठी भारताने मालदीवला कर्ज देण्याचा करार केला आहे. संरक्षण प्रकल्पांसाठी ५०दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा करार मालदीवचे...
गुजरातमध्ये चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील नगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान केले.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/vishesh/night-curfew-in-pune-till-28th-february/6148/
सध्या गुजरातच्या...
ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा नरुला यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळशाच्या तस्करीच्या आरोपाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. या प्रकरणी त्यांना समन्स...
उत्तराखंड येथे महापूर येऊन गेल्यानंतर सुरू करण्यात आलेले शोधकार्य व बचावकार्य अजूनही चालू आहे. दिवसेंदिवस दुर्दैवान मृतांची संख्या हळूहळू वाढत आहे. तपोवन बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठीचे बचावकार्य सलग १५व्या दिवशीही...
रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी...
कोविड-१९ च्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहेत. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम...
७६७ रिक्षावाल्यांवर दंडाचा बडगा
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत कमी होत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शासनाने त्याविरोधातील कारवाई तीव्र करायला सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या...
"अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना" असे वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या हास्यास्पद विधानावर समाज माध्यमांतून कडाडून...