भारताच्या ग्राहक बाजाराचं चित्र वेगाने बदलत आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या सहा मोठ्या महानगरांनंतर आता सुरत देशातील सर्वात मोठं ग्राहक बाजारपेठ म्हणून पुढे आलं आहे....
भारतातील तरुणांचा आवाज आणि त्यांच्या आकांक्षा ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’वर मात करतील “तुम्हाला प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर असे लोक दिसतील, जे तुम्हाला ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’ने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मात्र भारतातील तरुण सत्याच्या...
बरेली हिंसा प्रकरणात मौलाना तौकीर रजा खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने तौकीर रजा यांची जामीन याचिका फेटाळून लावली. ‘सर तन से जुदा’ या घोषणेची...
भारतीय चलनातील उच्च दर्जाच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या ठाण्यातील तरुणासह एका महिलेला मुंबई गुन्हे शाखेने मेट्रो सिनेमाजवळ ताब्यात घेतले. दोघांकडून पाचशे रुपयांच्या तब्बल २,१२८ बनावट नोटा जप्त करण्यात...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर कथित ‘शुद्धीकरण’ विधी करण्यात आल्याच्या प्रकरणावर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढली. पोलिसांकडून या प्रकरणाचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या कथित ‘चौकीदार चोर है’ या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधातील फौजदारी मानहानीचा...
रशिया आणि अमेरिकेकडून युरोपला होणाऱ्या डिझेल पुरवठ्यात घट होत असताना भारत युरोपच्या इंधन बाजारातील महत्त्वाचा पुरवठादार म्हणून पुढे येत आहे. ऑगस्टमध्ये बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीमार्गे युरोपमध्ये पोहोचलेल्या डिझेलपैकी तब्बल ६० टक्के...
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा बॉन्डच्या माध्यमातून मोठी रक्कम उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनी पाच वर्षांच्या मुदतीच्या बॉन्डद्वारे तब्बल १२,५०० कोटी रुपये उभारणार आहे. या बॉन्डवर गुंतवणूकदारांना...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रिक्स फायनान्स ट्रॅक’च्या कामकाजाचा आणि आतापर्यंतच्या निष्पत्तीचा आढावा घेतला. सीतारामन यांनी सोमवारी...
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये देशाचा आर्थिक विकासदर ७ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता एसबीआय फंड्स मॅनेजमेंटच्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे....