पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जनतेच्या मनात जो संताप धगधगत होता, त्याची सुरूवात आर.जी.कार मेडीकल कॉलेजमध्ये झालेले सामुहीत बलात्कार प्रकरणापासून झाली. संदेशखाली प्रकरणामुळे...
काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहेमान चीन भेटीवर गेले होते. यावेळी झालेल्या महत्वपूर्ण करारात विकासाच्या नावाखाली मंगोला बंदर बांगलादेशने चीनला बहाल करण्यात आले. हा...
पहेलगाम दहशवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले, परंतु त्याही आधी भारताने सिंधू जलवाटप करार ठंड्या बस्त्यात टाकला. हा बाण पाकिस्तानच्या वर्मी लागला आहे. पाण्याविना...
जपानच्या पंतप्रधान साने ताकाईचि भारत भेटीवर आल्या होत्या. भारत-जपान दरम्यानच्या १६ व्या वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी...
महाराष्ट्रातील जनतेने बरीच वर्षे राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रतिमा पाहीली. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर हिंदुत्वाची भगवी शाल, रुद्राक्ष माळा अभिमानाने मिरवली. हिंदुत्वाबाबत राज ठाकरेंचे कभी...
२०१० मध्ये भारतातील बडे वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडीया आणि पाकिस्तानी वर्तमानपत्र जंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमन की आशा’ नावाचा उपक्रम सुरू झाला. दोन्ही देशाच्या...
सरकारी नियुक्त्या हा काही फार चर्चा करण्यासारखा रसभरीत विषय नाही. सरकारी तंत्राचा तो एक अविभाज्य भाग. परंतु केंद्र सरकारने डायरेक्टर आयबी या पदावर केलेली...
स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या नाकाबंदीमुळे निर्माण झालेले इंधन संकट हा भारतासाठी धडा आहे. भविष्यात हे टाळायचे असेल तर इंधनाचे नवे आणि स्वस्त स्त्रोत शोधणे गरजेचे...
पाकिस्तानच्या अनुभवावरून शिकण्याची बांगलादेशला संधी होती. ही संधी बांगलादेशने गमावलेली दिसते. भारताशी वाकडे घेतल्यानंतर पाकिस्तानचे नेते सध्या पाणी पाणी करतायत. हीच वेळ उद्या बांगलादेशवर...
कराचीतील ‘गुलिस्ता ए जोहर’ या पॉश भागातील भित्ताई विंग कंपाऊंडमधील पाकिस्तानी रेंजर्सच्या मुख्यालयावर काल शनिवारी रात्री भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्सचा...