30.8 C
Mumbai
Tuesday, June 16, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

आग कोकणात, बंब गिरगावात!

 एखादे आंदोलन जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्या आंदोलन यशस्वी व्हावं त्या आंदोलनाचा जो काही उद्देश असतो ज्या कारणासाठी आंदोलन घेतलं जातं ते उद्देश म्हणा...

वाकलेले ट्रम्प तैवानला विकतील का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये दाखल झालेले आहेत. २०१७ नंतर ट्रम्प दुसऱ्यांदा चीनमध्ये गेले आहेत. २०१७ आणि २०२६ च्या परिस्थितीत प्रचंड फरक आहे. इराण...

लाभार्थी यादीतून बांगलादेशी लाडक्या बहिणी बाहेर

राज्यात मोठ्या संख्येने घुसून बसलेल्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानींना प.बंगालमध्ये नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपा सरकारने जबरदस्त झटका दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत लाभार्थ्यांच्या खात्यात...

ग्रेट निकोबार प्रकल्प उघड होतायत चेहऱ्यामागील चेहरे…

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे बुद्धीमान चिरंजीव राहुल गांधी कायम विकास विरोधी भूमिका घेत असतात. अलिकडे निकोबार प्रकल्पाच्या विरोधात मायलेकांनी विरोधाची धार तीव्र...

 तारीक रेहमान करतायत चीन-पाकिस्तानसोबत गुटर्गू?

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर बांगलादेशात खळबळ उडाली आहे. अचानक या देशाचे नेते भारताला दम देऊ लागले आहेत. ते एक तर भारतविरोधी विधाने तरी...

मोतीबिंदूवाल्यांना कधी लाभेल वॉशिंग्टन पोस्टची ‘दिव्य दृष्टी’?

प. बंगालच्या विजयाने जागतिक स्तरावर आश्चर्यकारक परिणाम घडवला आहे. घोर भाजपा विरोधी मानल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेच्या 'डीप स्टेट'चा अविभाज्य घटक असणाऱ्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने नांगी...

सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे…

प.बंगालच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. आधी कम्युनिस्ट आणि नंतर तृणमूल काँग्रेस असा उण्यापुऱ्या पाच दशकांचा अंधार काळ आज अधिकृतपणे संपला. एक नवे...

पिसाळलेल्या ममतांचे लोकशाहीवर विषारी फुत्कार…

१५ वर्षांच्या सत्ताकाळात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प.बंगालला अराजकाच्या वळणावर नेऊन ठेवले. पराभूत झाल्यानंतर त्या पिसाळल्या आहेत. सन्मानाने पायउतार व्हायचे सोडून त्यांनी आंतरराष्ट्रीय...

ममता बॅनर्जींना घंटातज्ज्ञ भेटले का?

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एक घटनातज्ज्ञ कुत्र्याच्या छत्रीसारखे अचानक उगवले. 'ठाकरे माझा', 'मातोश्री तक', 'राऊत २४ तास' अशा...

प.बंगाल नाही, भाजपाने २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकली…

पश्चिम बंगालची निवडणूक हा भाजपासाठी नव्हे हिंदूंसाठी मिशीचा प्रश्न होता. इथे प्रश्न जय पराजय असा नव्हता. हिंदू इथे शिल्लक राहणार की नाही, असा सवाल...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा