काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भंडाऱ्यात बोलताना त्यांनी काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवेल असे विधान केले आहे....
रा. स्व. संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे काल नागपूरमध्ये तृतीय वर्ष, संघशिक्षा वर्गाच्या समारोप सत्रात बौद्धिक झाले. त्यावर माध्यामामध्ये जोरदार हंगामा झाला. सरसंघचालकांनी भाजपाला...
हिंदुत्ववादी सरकार म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परीषदेने दिलेला आहे. वक्फ बोर्डाला १० कोटीचे अनुदान देण्याच्या निर्णयाविरोधात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप काल सोमवारी जाहीर झाले. मोदी-३ हे पहिल्या दोन सरकारच्या तुलनेत वेगळे आहे. दोन वेळा भाजपाला पूर्ण बहुमत...
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल मोदी- ३.O च्या दमदार वाटचालीची सुरूवात झाली. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारची आयुधं...
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाला दणका बसला. मविआला चांगले यश मिळाले. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मविआला उत्साहाचे भरते आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रालोआला पाठिंबा...
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर चर्चा आता महायुतीच्या उपयुक्ततेवर होते आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आहेत. महाराष्ट्रातील तीन मोठे पक्ष एकत्र आले असतानाही महायुतीला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतायत. तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे....
एक्झिट पोलमुळे भाजपाचे तिसऱ्यांदा सत्तेत दमदार आगमन होते आहे, असे वाटत असताना हिशोब किंचित फसलेला दिसतोय. नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करतील असे...
निवडणुका झाल्या, एक्झिट पोलचे निकाल आले. उद्या अवघ्या देशाला निकालांची उत्सुकता आहे. एकीकडे इंडी आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला असताना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव...