34 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरदेश दुनियाविरार दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या पत्नीचाही अंत

विरार दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या पत्नीचाही अंत

Google News Follow

Related

हृदयविकाराने झाला मृत्यू

विरारच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. या आगीत बळी गेलेल्या कुमार दोशी यांच्या कुटुंबियांसाठी मात्र ही घटना म्हणजे दुहेरी आघात ठरला. दोशी यांच्या या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांची पत्नी चांदनी यांचाही मृत्यू झाला. चांदनी यांना या घटनेनंतर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

हे ही वाचा:

सुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

भारताने गाठला लसीकरणात महत्त्वाचा टप्पा

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोशी कुटुंबात झालेल्या या दोन मृत्युंना कोण जबाबदार असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा