भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमजोर पंतप्रधान आहेत, असा दावा भारताचे आईनस्टाईन उर्फ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने एच १ बी...
भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेली टिप्पणी अभद्र होती आणि अशा वक्तव्यांवर भाजपने लगाम घालायला हवा. शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त...
मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला, तेव्हा देशात यूपीएचे सरकार होते, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार होते. हा हल्ला सुरू असताना मुंबईतील एक...
इस्त्रायने कतारमध्ये दडी मारून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्यानंतर मुस्लीम देशांमध्ये खळबळ माजली. त्यानंतर दोहा येथे ६० मुस्लीम देशांची बैठक झाली. याचेच पुढचे पाऊल...
नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न २००२ पासून सुरू आहेत. हे प्रयत्न देशात झाले, विदेशातून झाले. देशातील प्रयत्नांना विदेशातून समर्थन मिळाले. जंग, जंग...