वादळं किंवा चक्रीवादळं ही जगासाठी नवीन नाहीत. आजपर्यंत जगात अनेक ठिकाणी या वादळांमुळे फटका बसला आहे. लोकांची आयुष्य उध्वस्थ झालेली आहेत. आणि भारतालाही या...
ग्रहण म्हंटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. अनेकांच्या मनात ग्रहणामुळे आपल्याला काहीतरी त्रास होईल अशाप्रकारचे विचार डोक्यात येतात. पण खगोलशास्त्राच्या दृष्टीने ग्रहण ही...
वैशाख पौर्णिमेस अर्थात बुधवार दि.26 मे 2021 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतातील हे ग्रहण कुठे दिसणार आहे. जगातील कोणत्या देशात ग्रहण दिसणार आहे।...
भारताचा ऑलिम्पिकवीर सुशीलकुमारला नुकतेच पोलिसांनी एका हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेल्या सुशीलकुमारची कारकीर्द अधोगतीला लागली आहे का? का झाले असेल असे?...
भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नामांकित संगीतकारांच्या जोड्या आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कलण्यानजी आनंदजी, शंकर जयकिशन, नदीम श्रवण ते अजय अतुल, विशाल शेखर इत्यादी. अशाच एका...
संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा एकूण पंचाहत्तर ऐशी चित्रपटांना त्यांनी...
तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणला बसला. विशेषतः तेथील आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. देवगडचे प्रसिद्ध आंबा बागायतदार भास्कर पाळेकर सांगत आहेत आपली व्यथा.