26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराज ठाकरेंना विसर पडला, पवारांनाच मराठा आरक्षण नको होते...

राज ठाकरेंना विसर पडला, पवारांनाच मराठा आरक्षण नको होते…

Related

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती ? सलग काँग्रेस पक्ष सत्तेत होता. महाराष्ट्रात शरद पवारांसारखा वजनदार नेता होता. परंतु मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मुळात शरद पवारांची भूमिका नव्हतीच.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा