24 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानधर्मकारण सोडून राजकारण कशाला ?

धर्मकारण सोडून राजकारण कशाला ?

Related

शंकराचार्य आणि त्या पिठाबद्दल आम्हाला संपूर्ण आदर आहे त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक आहोत. मात्र नुकत्याच काश्मीर मधल्या पहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सर्वसामान्य पर्यटक, निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्या घटनेनंतर शंकराचार्य असणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी स्वतःला या देशाचा चौकीदार असल्याचं म्हटलेलं होतं. याच चौकीदार या शब्दाचा उपयोग करून शंकराचार्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि ही घटना घडत असताना चौकीदार कुठे होते? चौकीदार काय करत होते? अशा पद्धतीचे वक्तव्य हे त्यांनी केलं.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा