जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात प्रचंड संघर्ष, हिंसा पाहायला मिळाली. आंदोलकांच्या मागण्याही राजकीयच होत्या. पण झारखंडमध्ये मुद्दा पेपरफुटीचा असतानाही आंदोलन अत्यंत संयमाने झालं. कोणतीही हिंसा नाही, कोणताही राजकीय अजेंडा नाही. या दोन आंदोलनांची म्हणूनच तुलना केली पाहिजे
- Advertisement -