भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांचा सवाल
लॉकडाऊनमध्ये ठाकरे सरकारने सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णयही याच सरकारचा. नशेबाजीला लोटांगण घालण्याची हीच परंपरा जारी...
अलिकडच्या वर्षांत चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर, तैवान चिंतेत आहे. कम्युनिस्ट चीन २०२५ सालापर्यंत तैवानवर “पूर्ण कब्जा” करण्यासाठी आक्रमण करू शकतो असं तैवानचे संरक्षण मंत्री चिऊ...
राहुल गांधींच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला विरोध करणारे पोस्टर्स लागले
लखीमपूर, उत्तर प्रदेश येथे शेतकऱ्यांचा चिरडून झालेल्या मृत्युचे राजकारण करण्यासाठी लखनऊला आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तिथे जोरदार पोस्टरबाजी झाली...
चार वर्षात पहिल्यांदाच आकडे जाहीर
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयावर माहिती उपलब्ध करून देण्यावर बंदी घातल्यानंतर चार वर्षांत प्रथमच देशातील अण्वस्त्रांची संख्या जाहीर केली...
मुंबईतील मानसिक आरोग्य विषयक समस्यांमध्ये घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रज्ञा फाउंडेशनने केलेल्या अहवालातून हे चित्र समोर आले आहे. आकडेवारीनुसार सन २०१८-१९ मध्ये शहर उपनगरात मानसिक आरोग्याच्या समस्या...
ठाण्यातील इतर अनेक समस्यांसोबतच आता कचऱ्याचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या सुमारे १२९ संस्थांचे काम थांबविण्यात आले आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी...
आपल्या बॅगेच्या पट्टयाच्या सहाय्याने एका एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उदगीर येथे घडली आहे. अहमदरनगर येथे अशीच एक घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता लातूर जिल्ह्याती उदगीर...
परदेशी गुंतवणूकदारांना जीवन विमा महामंडळामध्ये (एलआयसी) २०% इतके मालकी हक्क देण्याच्या प्रस्तावावर भारत सरकार विचार करत आहे. ज्यामुळे ते देशाच्या सर्वात मोठ्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये (आयपीओ) भाग घेऊ शकतील...
हाथरसच्या घटनेचे राजकारण केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा दाखल झाले आहेत ते शेतकऱ्यांच्या मृत्युचे राजकारण करण्यासाठी.
राहुल गांधी यांच्यासमवेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे...
एसटी बसविषयीची माहिती थेट प्रवाशांना मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेच्या मदतीने बस कुठे पोहचली, किती वेळाने पोहोचेल, कुठे थांबली आहे याची...