29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनाणार जाणार, पण बारसूवासीयांच्या हाती काय येणार ???

नाणार जाणार, पण बारसूवासीयांच्या हाती काय येणार ???

Related

बारसुमध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले जानेवारीत, त्याबाबत माहिती उघड झाली. पण काही लोकांना ही माहिती मिळाली त्यांनी मोठ्या संख्येने इथे कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या. इथे प्रकल्प येणार हे माहीत असते तर स्थानिक लोकांनी कमी दराने जमिनी फुंकल्या नसत्या. कोकणातल्या लोकांची ही फसवणूक कोणी केली, त्याची जबाबदारी कोणाची?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा